
राज्यात १६ जुलैअखेर सर्वांत कमी पावसाची नोंद सांगली जिल्ह्यात झाली आहे. सांगलीत १६ जुलैअखेर सरासरी १८२.४ मिमी पाऊस पडतो, यंदा…
राज्यात १६ जुलैअखेर सर्वांत कमी पावसाची नोंद सांगली जिल्ह्यात झाली आहे. सांगलीत १६ जुलैअखेर सरासरी १८२.४ मिमी पाऊस पडतो, यंदा…
दरवर्षी मे-जूनदरम्यान टोमॅटोचे दर चढे असतात. याचा फायदा घेण्यासाठी देशभरातील शेतकरी टोमॅटोची लागवड करतात, मात्र यंदाच्या मे महिन्यात शेतकऱ्यांना एक…
एफआरपी देण्यासाठी साखर उद्योगांना जादा कर्ज काढावे लागेल. या कर्जामुळे त्यांचा ताळेबंद विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
या योजनेसाठी केंद्र सरकार कोरडवाहू क्षेत्रासाठी विमा रकमेच्या ३०, तर बागायती जिल्ह्यतील पिकांना विमा रकमेच्या २५ टक्के मर्यादेत आपला हिस्सा…
मोदी सरकारने जाहीर केलेल्या ‘पंतप्रधान भूमातेचे पुनर्संचयन, जाणीव निर्मिती, पोषण आणि सुधारणा’ (पीएम-प्रणाम) योजनेविषयी…
लांबलेला मोसमी पाऊस, सिंचनासाठीच्या पाण्याचा तुटवडा आणि वाढलेल्या तापमानामुळे राज्यातील फळभाज्या आणि पालेभाज्यांच्या लागवडीत मोठी घट झाली आहे.
केंद्र सरकारने २ जूनला डाळींच्या साठ्यावर मर्यादा घालून त्यांची दरवाढ आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. पण, अद्याप डाळींच्या दरात घट झालेली…
वाढत्या शहरीकरणामुळे बदलापुरातील प्रसिद्ध जाभळांच्या झाडांवर कुऱ्हाड चालवली जात होती. पण, जनजागृतीमुळे काळा राघू म्हणून परिचित असलेल्या या जांभळांना चांगले…
दिवाळखोरीचा सामना करणाऱ्या पाकिस्तानाला कर्ज देण्यास आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने नकार दिला आहे.
केंद्र सरकारने देशात अन्नधान्यांची साठवणूक क्षमता वाढविण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे.
शेतकऱ्यांकडून सातत्याने होत असलेल्या हमीभावाच्या मागणीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करायचे, हक्काचा हमीभाव नाकारून त्यांनी सरकारी भिकेवर जगावे अशी परिस्थिती निर्माण करायची…
मागील खरीप आणि रब्बी हंगामात अवकाळी, अतिवृष्टी, गारपीट, वादळी वाऱ्यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे राज्यात ६९ लाख ११ हजार हेक्टरवरील पिके मातीमोल…