मोदी सरकारने ‘नद्यांना व्यक्तिमत्त्व’ असल्याचा कायदा आपल्या पहिल्याच सत्ताग्रहण काळात केला.
मोदी सरकारने ‘नद्यांना व्यक्तिमत्त्व’ असल्याचा कायदा आपल्या पहिल्याच सत्ताग्रहण काळात केला.
तुम्हीसुद्धा आपल्याला झेपतील तेवढीच कामं करीत जा आता. तुमच्या आवाक्यात नसलेले काम अंगावर ओढून घेता आणि आजारी पडता.
गीता प्रवचने, गीताई चिंतनिका, स्थितप्रज्ञ दर्शन, या ग्रंथांमधे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सखोल विवेचन केल्याचे दिसते.
जीवाश्मांमध्ये काही विशिष्ट गुणधर्म असल्यास त्यांना ‘निर्देशक जीवाश्म’ असे म्हणता येते.
मुंबई, पुण्यासह १४ महानगरपालिकांमध्ये अंतिम टप्प्यात असलेली प्रभाग रचना रद्द करण्यात आली
विधेयक विचारार्थ घेण्यासाठी दोन्ही सभागृहांच्या संमतीनंतर संयुक्त समितीकडे पाठविण्यात आले.
राज्यात २२५ नवे रुग्ण आढळले आहेत. एप्रिल २०२० पासून दैनंदिन रुग्णसंख्येत मोठय़ा प्रमाणात चढउतार होत होते.
मुंबई : ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत, अशी भाजपची स्पष्ट भूमिका आहे. त्यामुळे आम्ही प्रभाग रचनेचे अधिकार शासनाने स्वत:कडे घेण्याच्या…
शेतकऱ्यांची वीजजोडणी राज्यभरात तोडण्यात येत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
न्यायालयाच्या ताज्या निकालाने आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
मकबऱ्यातील घुमटाच्या छताची बाजू काळवंडली होती. ती उजळून टाकण्याचा प्रकल्प गेल्या वर्षी ऑगस्टपासून सुरू होता
नाशिक, औरंगाबाद व अमरावती येथेही जलदगती डीएनए चाचणी केंद्रे सुरू करण्याच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.