तौक्ते वादळामुळे कोकण क्षेत्रातील ठाणे जिल्ह्यात मे महिन्यात पाऊस सुरू झाला होता, तर जून महिन्यात सुरू झालेला पाऊस अद्यापही सुरूच…
तौक्ते वादळामुळे कोकण क्षेत्रातील ठाणे जिल्ह्यात मे महिन्यात पाऊस सुरू झाला होता, तर जून महिन्यात सुरू झालेला पाऊस अद्यापही सुरूच…
दिवाळीच्या रोषणाईत कंदिलांप्रमाणेच दिव्यांच्या माळांनाही विशेष मागणी असते.
शेतकऱ्यांच्या पिकाच्या नोंदणीचे काम यापूर्वी तहसिल प्रशासनाच्या मदतीने केले जात होते.
गणपती आणि विशेषत: गौरीपूजनात या पत्रींना अनन्यसाधारण महत्त्व आहे.
इंधन दरवाढीने काकुळतीला आलेले सर्वसामान्य नागरिक गणरायाला साकडे घालण्याची तयारी करत असताना अन्य गोष्टींच्या महागाईचे विघ्न पुढे ठाकले आहे.
विविध कारणे देऊन आदिवासी व्यक्तींच्या जमिनीचे हस्तांतरण बिगर आदिवासी व्यक्तींकडे अकृषिक कारणांसाठी केले आहे.
मुरबाड तालुक्यातील शेलारी येथील कातकरी वाडीतील महिलांसाठी ‘घरोघरी उद्योग’ मोहिमेद्वारे काही उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.
ठाणे जिल्ह्यतील शहरांच्या टोकाला असणाऱ्या विस्तारित भागात बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट अनेकदा पाहायला मिळतो.
ठाणे जिल्ह्य़ातील शहरी आणि ग्रामीण भागाला पुरेसा पाणीपुरवठा करता यावा यासाठी प्रस्तावित असलेल्या काळू धरण प्रकल्पाच्या उभारणीत असंख्य अडथळे उभे…
उल्हासनगर शहरातील धोकादायक इमारतींबाबत सध्या तातडीने राज्य, जिल्हा आणि पालिका स्तरावर पावले उचलली जात आहेत.
मुंबई आणि उपनगराच्या अगदी जवळ असलेल्या माथेरान या पर्यटन स्थळाचा लवकरच विस्तार केला जाणार आहे.
मुंबई आणि लगतच्या महानगरांची नव्या लोकसंख्येला सामावून घेण्याची क्षमता संपली असतानाच अंबरनाथ, बदलापूर या चौथ्या मुंबईचा विस्तार वाढतो आहे.