
घटनास्थळावर शिजलेले अन्न, धान्य, दैनंदिन उपयोगातील साहित्य व बंदुकीतील गोळ्यांचा खच पडलेला होता.
घटनास्थळावर शिजलेले अन्न, धान्य, दैनंदिन उपयोगातील साहित्य व बंदुकीतील गोळ्यांचा खच पडलेला होता.
एके काळी ज्या गावातून सर्वाधिक तरुण नक्षलचळवळीत भरती व्हायचे त्या गावातून आता पोलीस भरतीत सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढली.
यावर्षी सहा महिन्यात गडचिरोली जिल्ह्यातील विविध भागातील ५ जणांचा हिवतापामुळे मृत्यू झाला आहे.
एटापल्लीचे तत्कालीन उपविभागीय दंडाधिकारी शुभम गुप्ता कंत्राटदारांना आपल्या पदाचा धाक दाखवून लाखोंच्या लाचेची मागणी करीत होते.
जवळपास २० वर्षांपासून सुरू असलेल्या गावबंदीमुळे नक्षल चळवळीला अनेक भागातून विरोधाचा सामना करावा लागतो आहे. या चळवळीत प्रवेश करणाऱ्या तरुणांची…
अचानक प्रकृती खालावल्यानंतर वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने उपचाराअभावी ४ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. आर्यन अंकित तलांडी (४, रा. कोरेली…
पक्षातील ज्येष्ठ नेते व राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा दिला अशी…
काही दिवसांपूर्वी बिहारच्या मगध झोनमध्ये कार्यरत असलेल्या एका नक्षलवादी नेत्याने बिहार आणि झारखंड भागातील कंत्राटदार व अधिकाऱ्यांकडून कोट्यावधीची खंडणी उकळली…
‘अबुझमाड’ हा नारायणपूर, बिजापूर आणि दंतेवाडा जिल्ह्यांमध्ये येणारा डोंगराळ, जंगली भाग आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेला हा परिसर भौगोलिकदृष्ट्या…
लोकसभेच्या निकालानंतर जिल्ह्यात राजकीय पक्षांमध्ये विधानसभेची लगबग सुरु झाली आहे. लोकसभेत भाजपाचे उमेदवार अशोक नेते यांचा काँग्रेसचे डॉ. नामदेव किरसान…
मागील तीन वर्षात ‘हा कर्मचारी परिसरात कुख्यात भूमाफिया म्हणून प्रसिद्ध झाला आहे.
पुट्टेवार हिला अटक झाल्यानंतर तीचे अनेक कारनामे समोर येत असून हे बघून जिल्ह्यातील अधिकारीही चक्रावले आहेत.