अन्न सुरक्षा योजनेबाबत भारताने उपस्थित केलेले प्रश्न विचारात घेऊन त्यावर जागतिक व्यापार संघटेनेच्या (डब्ल्यूटीओ) सदस्यांमधील करार दृष्टिपथात आल्याचे संकेत मिळत असल्याने ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण घडामोड असल्याचे मानले जात आहे.
या बाबत करार करणे ही केवळ औपचारिकता उरली असून केंद्रीय मंत्री आनंद शर्मा अंतिम बैठकीला हजर राहणार आहेत. जागतिक व्यापार संघटनेच्या अंतिम चर्चेत भारताने उपस्थित केलेल्या मुद्दय़ांवर तोडगा निघण्याची शक्यता आहे, असे संघटनेच्या सूत्रांनी सांगितले.
तथापि, शर्मा यांनी चर्चेच्या अंतिम फेरीसाठी जाताना कोणतेही आश्वासन दिले नाही. कराराचा अंतिम मसुदा आपण पाहिलेला नाही, असे शर्मा म्हणाले. अन्न सुरक्षेच्या प्रश्नावरील आपल्या भूमिकेवर भारत ठाम आहे, असेही शर्मा यांनी वार्ताहरांना सांगितले.

Health insurance for all ages
आता कोणत्याही वयात आरोग्य विमा सुरक्षा खरेदी करता येणार, नेमका बदल काय?
CJI Chandrachud says enactment of three new criminal laws
नवीन फौजदारी कायदे समाजासाठी ऐतिहासिक! न्याय व्यवस्थेचे नवीन युगात संक्रमण झाल्याची सरन्यायाधीशांकडून प्रशंसा
Government Initiatives For Women's Safety
महिलांनो, तुमच्या सुरक्षेसाठी सरकारचे ‘हे’ उपक्रम ठरतात फायदेशीर; आपत्कालीन परिस्थितीत ही यादी जवळ ठेवाच!
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?