आपण रोज जेवणात काय खातो याचा परिणाम हा आपल्या शरिरावर होतो. त्यात भारतीय आहारात भात आणि पोळीचा समावेश असतो. मात्र, संपूर्ण भारताचा विचार केला तर, काही भागांमध्ये पोळी जास्त प्रमाणात खातात तर काही भाागात भात खातात. दरम्यान, भात आणि पोळी या दोघांपैकी रात्री काय खायाला पाहिजे असा प्रश्न नेहमीच सगळ्यांसमोर असतो. या दोघांपैकी रात्री काय खायला हवं हे आज आपण जाणून घेणार आहोत.

भात

भातात पोळीच्या तुलनेत फायबर, प्रथिने आणि चरबीचे प्रमाण कमी असते. त्यात कॅलरीजचे प्रमाण जास्त आहे. तर, भात खाल्याने लवकरच पोट भरतं नाही. भात हा पचणासाठी अगदी सोपा आहे. परंतु पोळी पचण्यास वेळ लागतो. भातात असलेले जीवनसत्व हे आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात. दरम्यान, बाजारात असलेले बहुतेक तांदळाचे प्रकार हे पॉलिश केलेल असतात त्यामुळे व्हिटॅमिन कमी प्रमाणात मिळतात.

f you're watching your blood sugar levels, you might want to keep an eye on how much bread you're pairing with your eggs
अंडे ब्रेडबरोबर खावे की ब्रेडशिवाय? रक्तातील साखर वाढू नये म्हणून अंडे कसे खावे? जाणून घ्या अंडी खाण्याचा उत्तम मार्ग
Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
How To Make Amchur At Home kairichi Amboshi Pickle recipe
आजीच्या पद्धतीनं घरच्या घरी “आंबोशी” या पद्धतीने बनवा; वर्षभर टिकणारी चटकदार रेसिपी एकदा पाहाच

आणखी वाचा : दह्यासोबत चुकूनही करू नका ‘या’ ५ गोष्टींचे सेवन

पोळी

पोळीमध्ये फायबर आणि प्रथिन्यांचे प्रमाण हे जास्त असते. तसेच पोळी खाल्याने तुम्हाला लगेच भूक लागतं नाही. यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फोरस आणि सोडियमची प्रमाण जास्त असते. जर तुम्हाला वजन कमी करायचे आहे तर तुमच्या आहारात चपातीचा समावेश करायला हवा.

आणखी वाचा : लस घेण्याआधी आणि नंतर काय खावे व काय खाऊ नये? जाणून घ्या

मग या दोघांपैकी नक्की काय खालं पाहिजे?

तज्ञ्यांच्या म्हणण्यानुसार, रात्री भाता ऐवजी पोळी खाणे फायदेशीर ठरु शकते. परंतु पोळी पचण्यास वेळ लागतो. म्हणून रात्री डाळ, भाजी आणि दह्यासोबत पोळी खाऊ शकतात. मात्र, जर तुम्हाला रात्री भात खाण्याची सवय असेल तर तुम्ही रात्री खिचडी खाल्ली पाहिजे. या खिचडीत डाळीचे प्रमाण जास्त असले पाहिजे. मात्र, भात जास्त प्रमाणात खाणे टाळले पाहिजे.