

तंत्रज्ञानातील बदलाने मानवी आयुष्यात आमूलाग्र बदल घडवत माणसाचा इतिहासही बदलण्याचे काम केले.
रशिया-युक्रेन युद्धामध्ये त्यात सहभागी देशांमध्ये समावेश नसलेल्या, मात्र युद्धाची झळ मोठय़ा प्रमाणावर सहन कराव्या लागणाऱ्या देशांमध्ये भारत अग्रक्रमावर असणार आहे.
भाजपा आणि आम आदमी पार्टी या दोघांच्याही यशामध्ये काही बाबी समान आहेत.
सामान्य माणसाच्या दृष्टीने विचार केला, तर गेल्या दोन वर्षांमध्ये कोविडच्या महासाथीने सामान्यांचे कंबरडेच मोडले आहे
समूहसंसर्ग जाहीर झाला तर सरकारची अडचण अधिक होईल आणि टीकेचे लक्ष्य होईल, या भीतीने ते टाळण्यात आले.
लोकशाहीचा उत्सव म्हणून आपण नेहमीच निवडणुकांकडे पाहात आलो आहोत. तर असा हा लोकशाहीचा उत्सव येत्या महिन्याभरात देशातील पाच राज्यांमध्ये साजरा…