
देशातील महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना केवळ काँग्रेसच योग्य प्रकारे न्याय देऊ शकते.

देशातील महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना केवळ काँग्रेसच योग्य प्रकारे न्याय देऊ शकते.

आदिवासीबहुल नंदुरबार या लोकसभा मतदार संघाचे प्रदीर्घ काळ प्रतिनिधित्व करणारे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांचे…

लाल कांदा वेळेवर बाजारात आल्यास जिल्ह्यात साठवणूक केलेल्या उत्पादकांच्या नुकसानीत भर पडू शकते.

सह्याद्री फार्म्सला प्रक्रियायुक्त फळे आणि भाजीपाला उत्पादनांची आपली क्षमता वृद्धींगत करायची आहे.

सशक्त पिढी तयार करण्यासाठी त्याची सुरुवात मातेच्या गर्भधारणेपासून होणे आवश्यक आहे. गरोदरपणाच्या काळात प्रत्येक मातेला चौरस आहार मिळणे, तिच्या आरोग्याची…

राखीव वन क्षेत्रातील काही जागा अराखीव (डिसफॉरेस्ट) वन करण्यासाठी प्रथम तेवढय़ाच क्षेत्रातील झाडे तोडण्यासाठी नोटीस काढली जाते.

इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रिया रखडतच पार पडत असतांना अद्याप रिक्त पदांची संख्या मोठय़ा प्रमाणावर आहे.

शहरात केवळ पाणी प्रश्नच नाही तर रस्त्यांचीही भयानक स्थिती झाली आहे. अनेक रस्त्यांना खड्डे पडले आहेत.

इगतपुरी तालुक्यातील उभाडे या आदिवासी पाडय़ावरील १० वर्षांच्या मुलीचा वेठबिगारीमुळे मृत्यू झाल्यानंतर बाल वेठबिगारीच्या जाळय़ात तालुक्यातील अनेक जण सापडल्याचे वास्तव…

नगर, नाशिक जिल्ह्यातील २० ते २५ मुलांची विक्री झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

भुजबळ फार्म येथील कार्यालयात येवला मतदारसंघातील कृषी धोरण २०२० एसीएफ अंतर्गत मंजूर असलेल्या महावितरणच्या कामांच्या सद्यस्थितीबाबत आढावा बैठक झाली.

निर्बंधमुक्त वातावरणामुळे अभूतपूर्व उत्साहात साजरा झालेल्या गणेशोत्सवात शुक्रवारी आवडत्या बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे.