अवकाळी पाऊस; आंबा, काजू पिके धोक्यात

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कासा : गेल्या काही दिवसांपासून पालघर जिल्ह्यातील हवामानात अचानक बदल होत आहे, कधी ऊन पडत आहे तर कधी रात्रीची  कडाक्याची थंडी पडत आहे. अशातच काल आणि आज जिल्ह्यामध्ये तलासरी, डहाणू तालुक्याच्या काही भागांत  ढगाळ  वातावरण होते तर काही ठिकांनी अवकाळी पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे आंबा, काजू बागायतदार हवालदिल झाले आहेत.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Concerns gardeners climate change unseasonal rain ysh
First published on: 09-03-2022 at 03:27 IST