नीरज राऊत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालघर : डहाणू, पालघर व तलासरी तालुक्यातील असलेल्या सुमारे ४२०० एकर क्षेत्रफळावर असलेल्या मिरची लागवडीवर थ्रिप्स, माईट्स, व्हाइट फ्लाय (सफेद पाखरे) या उपद्रवी किडय़ाचा हल्ला झाला आहे. यामुळे उत्पादनात निम्म्यानी घट होण्याची शक्यता आहे. येथील बागायतदारांचे किमान ६० कोटी रुपयांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.   

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Insect attack on chillies loss of rs 60 crore farmers in the district are desperate ysh
First published on: 15-02-2023 at 00:02 IST