
जे प्राचीन व पौर्वात्य ते प्रतिगामी समजणे हीसुद्धा महागल्लत आहे. हिंदू परंपरेत, ‘सनातनी’पणा अल्पमतात असत आलेला आहे

जे प्राचीन व पौर्वात्य ते प्रतिगामी समजणे हीसुद्धा महागल्लत आहे. हिंदू परंपरेत, ‘सनातनी’पणा अल्पमतात असत आलेला आहे

गुन्हेगार ठरवून दंडित करण्यासाठीचे कायदे हे नि:पक्षपातीच असले पाहिजेत. पण नवविवाहितेबाबतचा कायदा, दलित अत्याचारप्रतिबंधक कायदा
पाश्चात्त्य सभ्यतेला सतानी म्हणून त्याज्य ठरविणारे कोणीही, या आयत्या आधुनिकतेचा एकही फायदा घ्यायला चुकत नाहीत.
मुळात मानवी कल्याण कशात मानावे? याविषयी मतबहुलता नेहमीच राहणार. पण उन्नतीच्या ज्या कोणत्या दिशेने वाटचाल करायची तीत, एक मूलभूत निर्णय…
आपण नागरिकच सरकारला सत्ता देतो. सत्ता देतो म्हणजे काय करतो? तर आपण मते देतो, कर देतो, कायदे पाळतो व ते…
गेली आठ वष्रे अर्जुन सेनगुप्ता अहवालाचा (२००४-०५) हवाला देत, दारिद्रय़ किती भयानक आहे, यावर ‘डाव्यां’नी ‘‘भारतातील
‘मालक-मजूर’ ही शब्दजोडी प्रचलित होती त्या काळी ‘मालक’; हा गुंतवणूकदार, जोखीम उचलणारा, नेमणूकदार व पर्यवेक्षकही (सुपरवायजर) होता. आज गुंतवणूकदार विखुरलेला…

कायद्याच्या ‘आत्म्या’चा अर्थ लावण्याचा अधिकार वापरून, न्यायपालिका काही दिशादर्शक निवाडे देते. संसदेच्या सार्वभौमतेच्या नावाखाली ‘बहुमताला’ अमर्याद अधिकार दिला,

‘जॉबलेस ग्रोथ होतीय, एम्प्लॉयमेंट कमी होतीय’ ही वदंता एका गल्लतीवर आधारित आहे. रोजगारनिर्मिती होणे म्हणजे प्रत्येकाला जन्मसावित्री नोकरीत चिकटायला मिळणे…

दोन शब्द बरीच वष्रे ‘विरुद्ध अर्थाचे शब्द’ म्हणून वापरले गेले. पण त्यांचे योग्य विरुद्ध अर्थी शब्द, एकमेक नसून, भलतेच असले…

जरी नकारात्मक मतदानाची अधिकृत सोय नसली तरी ‘कोणाला पाडणे जास्त महत्त्वाचे आहे’ असाही विचार लोक प्रत्यक्षात करतात. असे नकारात्मक मत,…

'आता तर हे विज्ञानानेही सिद्ध केले आहे', असे उसने अवसान आणून कित्येक घट्ट रुजलेल्या पण 'मानीव' समजुतींचे समर्थन केले जाते.…