इंडिया आघाडी सत्तेत आली तर संसदेच्या पहिल्या अधिवेशनातच CAA कायदा रद्दबातल ठरवला जाईल, असे आश्वासन काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम…
राहुल गांधी देशपातळीवरील प्रचारसभांमध्ये व्यग्र आहेत. दुसरीकडे त्यांच्या मतदारसंघामध्ये मात्र एकाच समस्येवरून राजकारण पेटले आहे. ती समस्या म्हणजे वन्य प्राण्यांनी…
केरळमधील युतींच्या राजकारणात मतांचे गणित जातीय समीकरणावरच आधारित आहे. केरळमध्ये एझावा, मुस्लीम, ख्रिश्चन, नायर आणि दलित हे मुख्य समुदाय आहेत.
यंदा श्रीकांदन पुन्हा एकदा या जागेवरून निवडणूक लढवत आहेत. LDF ने सीपीआय(एम)चे ज्येष्ठ नेते ए विजयराघवन यांना उमेदवारी दिली आहे,…
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये केरळच्या २० जागांसाठी २६ एप्रिलला मतदान होणार आहे. इथे भाजपला एकही जागा जिंकता आलेली नाही.
केरळमध्ये राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यावर टीका केल्यानंतर अपक्ष आमदार पीवी अनवर यांनी थेट त्यांचा डीएनए तपासण्याची मागणी…
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये केरळच्या २० जागांसाठी २६ एप्रिलला मतदान होणार आहे. इथे भाजपला एकही जागा जिंकता आलेली नाही.
बिहारच्या सीतामढीमधील मोहम्मद इरफानवर सहा राज्यात १९ गुन्हे दाखल आहेत. त्याने सीतामढी जिल्ह्यात रस्ते आणि गटाराचे बांधकाम करण्यासाठी लाखो रुपये…
केरळमध्ये सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासमोर (माकप) काँग्रेस व भाजपा असे दुहेरी आव्हान आहे. येथे काँग्रेस आणि भाजपाची वाढ होऊ नये…
मलप्पुरम शहरातील मदीन मशिदीत ईदच्या नमाजला गेल्यानंतर त्यांना आलेला तिथला कटू अनुभव त्यांनी सांगितला. पुलिक्कलजवळील एका दुर्गम गावात मतदारांशी संवाद…
२०२४मध्ये दक्षिणेत ४५ ते ५० जागांचे भाजपचे लक्ष्य आहे. हे संख्याबळ गाठता आले तरच भाजपला ३७०च्या उद्दिष्टपूर्तीकडे जाता येईल.
राज्याने किती कर्जे घ्यायची यावर केंद्र सरकार नियंत्रण आणू शकत नाही, हा प्रश्न राज्यघटनेने राज्यांना दिलेल्या अधिकारांतर्गत येतो