कोणाचीही सामाजिक पार्श्वभूमी न बघता सर्वांना विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेतले जात आहे, असे सीतारामन म्हणाल्या.
२००९ ते २०१४ या काळात रेल्वे प्रकल्पांसाठी १ हजार १७१ कोटी रुपये मिळाले होते.
या योजनेमुळे देशभरातील एक कोटी कुटुंबांना दरमहा मोफत ३०० युनिटपर्यंत वीज मिळू शकेल
‘रेवडया’ वाटून मतदारांना चुचकारण्याऐवजी २०३०, २०४७ असे काहीसे दूरवरील ‘विकसित भारता’चे स्वप्न त्यांनी दाखविले.
Budget 2024 Key Highlights केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या अंतरिम अर्थसंकल्पात ५०,००० कोटी रुपयांचे निर्गुंतवणुकीचे लक्ष्य राखले असल्याचे गुरुवारी…
कर्मचारी वर्गासाठी बजेमध्ये मोठी घोषणा? ‘ती’ व्हायरल पोस्ट खरी की खोटी?
मागील वर्षी दिलेल्या अंदाजपत्रकाच्या तुलनेत आता सुधारित अंदाज मांडण्यात आले असून, आगामी आर्थिक वर्षासाठी हे अंदाजपत्रकीय अंदाज राहणार आहेत.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात कोणतीही मोठी घोषणा केली नाही, त्यांनी आपले भाषण केवळ ५८ मिनिटात पूर्ण केले. अर्थमंत्री निर्मला…
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आगामी आर्थिक वर्षाचा (२०२४-२५) केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा अंतरिम अर्थसंकल्प आहे. या…
Budget 2024 Latest Updates: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज मांडलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात नियमित कररचनेत कोणतेही बदल प्रस्तावित केलेले नाहीत.
केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारमण यांनी आज मांडलेला अंतरिम अर्थसंकल्प हा विकसित भारताचा संकल्प सांगणारा अर्थसंकल्प आहे, असे मत उपमुख्यमंत्री…
शिवसेनेच्या (ठाकरे गट) ‘जनसंवाद’निमित्त उद्धव ठाकरे हे दोन दिवस रायगड दौऱ्यावर आहेत. त्याची सुरुवात आज पेणमध्ये झाली. आज अंतरिम अर्थसंकल्प…