यूपीएशिवाय तिसऱ्या आघाडीच्या प्रयत्नांवर शिवसेनेनं तीव्र आक्षेप घेतला आहे. यावरून भाजपा विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे.
केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला आणखी दोन दिवसांनी चार वर्ष पूर्ण होतील. त्या पार्श्वभूमीवर एबीपी न्यूज-लोकनिती आणि सीएसडीएसने देशाचा मूड जाणून…
राहुल गांधींच्या प्रयत्नांमुळे जदयू आणि काँग्रेसचे ताणलेले संबंध पुन्हा जुळणार?
नितीशकुमार यांचे मन वळविण्याचे लालूप्रसाद यादव यांचे प्रयत्न सपशेल फसल्याचे समोर आले आहे
इटालियन न्यायालयाने याप्रकरणात १२५ कोटींची लाच दिल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे.
युपीए सरकारच्या कार्यकाळात या प्रस्तावाला भाजपने विरोध दर्शविला होता.
महाराष्ट्राचे एकेकाळी वैभव असणारे सहकार क्षेत्र काँग्रेसने गिळंकृत केले आहे. मागील १५ वर्षांत आघाडी सरकारने गमावले, ते भाजप सरकारने वर्षभरातच…
राजसत्तेवर व्यवस्थेच्या बाहेर राहून अंकुश ठेवणे भारतीय संस्कृतीस नवे नाही.
शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्याऐवजी व्याजमाफी करण्याची सरकारची योजना असली तरी व्याजमाफी नव्हे तर कर्जमाफीच मिळाली पाहिजे, अशी आक्रमक भूमिका…
केवळ नेते व वारसांच्या हिताचे राजकारण करणाऱ्या प्रादेशिक पक्षांकडून राष्ट्रीय राजकारणात मोलाची भूमिका पार पडण्याचे कोणतेही संकेत नाहीत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवासाठी राष्ट्रपती आणि २००८-०९ मध्ये अर्थमंत्री असंलेल्या…
हिवाळी अधिवेशनात ‘घरवापसी’च्या मुद्दय़ावरून विरोधकांनी संघटितपणे सरकारची कोंडी केली होती. यावेळी मात्र विरोधी पक्षांमध्येच एकवाक्यतेचा अभाव आहे. विरोधक असंघटित असणे,…