scorecardresearch

‘माज’विरोधी लस

अधिकाधिक सुखसोयी पुरवल्या की मुलांचं जीवन समृद्ध होईल, असा समज बाळगणारे ‘मॉम-डॅड’ आजकाल समाजात दृष्टीस पडतात. आपण ज्याला बालपणी वंचित…

ऐ मेरे वतन के लोगों…

ऐ मेरे वतन के लोगों.. कुछ याद उन्हें भी कर लो, हे गीत कवी प्रदीप यांनी लिहिलेलं आहे. त्याला संगीत…

इतिहासाचा अभ्यास? कशासाठी?

इतिहास. शाळेतील अनेक विषयांपैकी एक विषय. ५०-१०० मार्काचा. त्यातही पुढच्या आयुष्यात, उच्च शिक्षणासाठी बहुतेकदा मदतीला न येणारा. तारखा, सन, इ.स.पूर्व…

कॅमलची पावले

गरीब माणूस आपोआप गबाळा बनतो का? माझे तसेच झाले असावे. बरेच दिवस मी स्वत:ला उंट समजत होतो. जगात माझे कुणीच…

अन्न हे पूर्णब्रह्म

चिंतन, ए चिंतन. हे दप्तर का असं टाकलंय इथे. किती वेळा सांगितले की दप्तर जागेवर ठेवत जा. डबा काढून धुवायला…

लहान माणसाचं मोठं काम…

कोकणातल्या तरुणाने उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी मुंबई-ठाण्याकडे जायचे हे ठरून गेलेले होते. आजही जवळपास तीच अवस्था आहे.

चिंताजनक ‘बालपण’

अल्पवयीन मुलांसंबंधी आलेल्या तीन बातम्या कोणत्याही संवेदनशील माणसाचे मन हादरवणाऱ्या तर आहेतच; परंतु भावी पिढीच्या भवितव्याबाबत चिंता निर्माण करणाऱ्या आहेत.

‘देवत्व’

साधारण ३०-३५ वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. माझा मुलगा मंदार त्या वेळी माँटेसरी वर्गात होता. दुपारचे साधारण ११-११॥ वाजले होते.

मनातली गोष्ट जनात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आकाशवाणीवरील ‘मनकी बात’चे मासिक प्रसारण ऐकून मला आकाशवाणीशी जुळलेले माझे नाते आठवले.

सासूची बाजूही समजून घ्या…

टीव्ही मालिका- नाटकं- सिनेमे यात अतिरंजित आणि हास्यास्पद पद्धतीने दाखवलेला सासू-सुनेमधला विसंवाद आपल्या खऱ्या आयुष्यात जवळजवळ प्रत्येक घरात वेगवेगळ्या रूपात…

आसाममधील हिंसाचार कधी संपणार?

आसाममध्ये नुकतेच बोडो दहशतवाद्यांनी आदिवासी जमातीवर हल्ला करून ७८ जणांना ठार केले. या घटनेमुळे आसामातील आदिवासींच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर…

कसे व्हावे शिवरायांचे स्मारक?

महाराष्ट्र सरकारने मुंबईच्या समुद्रामध्ये शिवाजी महाराजांचा एक भव्य पुतळा उभारून तेथे त्यांचे स्मारक उभे करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी शंभर कोटी…

संबंधित बातम्या