लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे: स्वराज्य आणि सुराज्य यातील फरक सांगणारे, स्वराज्याची सर सुराज्याला येणार नाही हे जगाला सांगणारा आधुनिक इतिहासातील भारताचे नेते म्हणजे लोकमान्य टिळक होते असे मत डॉ. सदानंद मोरे यांनी आपल्या व्याख्यानात व्यक्त केले. लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त ठाणे महापालिकेच्या वतीने विचारमंथन व्याख्यानमाले अंतर्गत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

Nagpur 3 idiot latest news in marathi,
नागपूर : ‘थ्री इडियट’ फेम सोनम वांगचुक म्हणाले, “विकास करतोय याचा अहंकार नको…”
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
बारामतीत कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून नाराजी नाट्य; खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Chief Minister Devendra Fadnavis launches drug-free Navi Mumbai campaign
नवी मुंबई पोलिसांचा नशामुक्तीचा नारा; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अभियानाचा शुभारंभ
The World Conference of 'Shodh Marathi Manacha' has been organized from 10th to 12th January
साताऱ्यात उद्यापासून ‘शोध मराठी मनाचा’संमेलन, शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन
Ajit Pawar discussion with Amit Shah in Delhi
अजित पवारांची दिल्लीत अमित शहांशी चर्चा
Santosh Deshmukh Murder Case
Devendra Fadnavis : संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा
Devendra Fadnavis Jiretop Video
VIDEO : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जिरेटोप घालण्यास दिला नकार; संत संवाद कार्यक्रमातील कृतीने वेधलं लक्ष!

लोकमान्य टिळक हे जहाल मतवादी असून प्रत्येक संकटाचे संधी मध्ये रूपांतर करणारे होते. भगवद् गीतेतील लोकसंग्रह या शब्दाचा अवलंब करत टिळकांनी कार्य केले. अशी माहिती डॉ. सदानंद मोरे यांनी उपस्थितांना दिली.’स्वातंत्र्य संग्रामातील लोकमान्य टिळक यांचे योगदान या विषयावर त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. या कार्यक्रमास ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आणि अनेक नागरिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.

हेही वाचा… ठाणे मनोरुग्णालय अतिक्रमणाच्या विळख्यात!

थोर व्यक्तींच्या विचारांचे मंथन व्हावे, ते विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचावेत. तसेच वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात त्या विचारांचा अंगीकार व्हावा, हे विचारमंथन व्याख्यानमालेचे मुख्य उद्देश असल्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.

Story img Loader