केंद्र सरकारने गुजरातमधून दोन हजार टन पांढरा कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. गुजरात सरकारच्या फळे, फुले आणि भाजीपाला विभागाच्या आयुक्तांच्या…
शेतकर्यांना उध्वस्त करणार्या या महामार्गविरोधी लढ्यात शेतकर्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहणार, असा विश्वास संभाजीराजे छत्रपती यांनी दिला.
उरण तालुक्यातील चिरनेर हे शेतीसाठी प्रसिद्ध गाव असून सध्या सुरू असलेल्या उन्हाच्या लाटेत गावात कोकणातील जमिनीत ऊस उत्पादन करून त्याचा…
Emotional video: आपल्या पिकाचं झालेलं नुकसान पाहून हा शेतकरी अक्षरश: ओक्साबोक्शी रडला. त्याचं ते रडणं कॅमेऱ्यात कैद झालंय. त्या क्षणाचा…
गेल्या हंगामात कापसाला अपेक्षित दर न मिळाल्याने कापूस उत्पादकांमध्ये निराशा आहे. त्याचा परिणाम लागवड क्षेत्रावर होऊ शकतो.
विरोधकांनी प्रचारादरम्यान सोयाबीन आणि कापसाच्या भावाचा मुद्दा उपस्थित करून केंद्र आणि राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न चालवला आहे.
गेल्या तीन-चार दिवसांपासून सोलापूर व जिल्हा ग्रामीण भागात अवकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. शनिवारी दुपारी वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस…
राज्यातील कापूस तसेच सोयाबीन उत्पादक शेतकरी पिकांना भाव न मिळाल्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात संताप व्यक्त करत आहे. त्याचा फटका राज्यातील…
सोमवारी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील १०७ गावांतील ७२९ हेक्टवरील पिके व फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज…
रायगडमधील शेतकऱ्यांच्या जमिनीवर सिडको, एमएमआरडीए किंवा कोणत्याही शासकीय प्राधिकरणाने विकासाचे नियोजन करण्यापूर्वी येथील स्थानिक भूमिपुत्रांना विश्वासात घ्यावे, अशा सूचना शेतकरी…
आता लाभार्थ्यांना जनावरे खरेदी करून द्यायची की नाही, असा प्रश्न पशुसंवर्धन विभागाला पडला आहे.
मागणीच्या तुलनेत फळभाज्यांची आवक चांगली होत असल्याने बहुतांश फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यपााऱ्यांनी दिली.