“कुबेरजींना सोडून दिलं का? भगवान विष्णूंशिवाय लक्ष्मीमाता कशा खूश राहणार? तुम्ही जय श्रीरामचा नारा देता आणि भगवान श्रीरामाला विसरलात?”
अरविंद केजरीवाल नरेंद्र मोदींना पत्र लिहिणार
भाजपा नेते अमित मालवीय यांनी केले ट्वीट
‘‘काही वर्षांपूर्वी दिल्ली हे जगातील सर्वात प्रदूषित शहरांपैकी एक मानले जात होते. परंतु नव्या अहवालानुसार आशियातील दहा सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी…
हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत.
जाहिरातबाजीचे राजकारण आणि विकासाचे राजकारण या दोघांपैकी एक निवडण्याचा पर्याय आहे, असंही शाह म्हणाले आहेत.
देशाच्या राजकारणात रेवडी संस्कृती हा शब्दप्रयोग चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर रेवडी संस्कृती काय आहे? त्याचा इतिहास काय आणि सध्या या…
‘आप’ने निवडणुकीआधीच हिमाचल प्रदेशातून माघार घेतल्याचं चित्र आहे. त्यांनी आता केवळ गुजरात राज्यावर लक्ष केंद्रीत केल्याचं दिसत आहे.
सीबीआय चौकशी ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी करण्यासाठी सुरू असल्याचा आरोप मनीष सिसोदिया यांनी केला आहे
१८ % GST On Paratha: केंद्र सरकारकडून आकारला जाणारा जास्त जीएसटी देशातील महागाईचं मुख्य कारण आहे, असे अरविंद केजरीवाल यांनी…
गुजरातमधील अनेक शहरांमध्ये लावण्यात आलेल्या फलकांमध्ये केजरीवाल यांना हिंदू विरोधी दर्शवण्यात आले आहे. यावरुन केजरीवाल यांनी भाजपाला लक्ष्य केले आहे
गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने मोदींनी ‘रेवडी संस्कृती’वर घणाघाती टीका केली