वेगवेगळय़ा व्यक्तिगटांच्या शिक्षणविषयक समस्या ‘मानवी हक्क’ घटकाचा अभ्यास करतानासुद्धा लक्षात घ्यायला हव्यात.
मेंदू आणि भावना यांच्यातील विकास हा अर्भकाच्या टप्प्यापासूनच होत असतो व मानवी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर भावनिक बुद्धिमत्तेचा स्तर बदलत असतो.
पेपर दोनमधील बदलांचे स्वरूप पाहता हे लक्षात येते की, राज्यव्यवस्था विषयाच्या पारंपरिक मुद्दय़ांबरोबरच अधिकारी झाल्यावर हाताळायच्या बाबीही उमेदवारांना माहीत असायला…
राष्ट्रीय पक्षांची स्थापना, संस्थापक, स्थापनेमागील कारणे व पार्श्वभूमी, विचारप्रणाली, अजेंडा, निवडणूक चिन्ह, त्यांच्या वाटचालीतील ठळक टप्पे व मुद्दे, महत्त्वाचे नेते…
आजच्या लेखात आपण भावनिक बुद्धिमत्ता (Emotional Intelligence) या विषयाबद्दल चर्चा करणार आहोत. यूपीएससीने दिलेल्या मुख्य परीक्षेतील चौथ्या पेपरमधील हा एक…
आदिवासी समाज आजही अनेक सोयी-सुविधांपासून वंचित आहे. म्हणूनच, या समाजातील विद्यार्थिनी उच्च शिक्षणासाठी पुढे याव्यात आणि त्यांच्या शिक्षणात खंड पडू…
भारतीय राज्यव्यवस्थेचा अभ्यास करताना घटना आणि कायदा हे दोन महत्त्वाचे घटक नुसते महत्त्वाचेच नाहीत तर या विषयाच्या अभ्यासाचाच मुख्य पाया…
अल्पसंख्य समुदायातील विद्यार्थिनींना तंत्रशिक्षण आणि व्यावसायिक उच्च शिक्षण घेणं सुलभ व्हावं यासाठी गुणवत्ता आणि गरजेनुसार शिष्यवृत्ती योजना राबवण्यात येते
मागील लेखात आपण वृत्ती आणि वर्तन यांच्यातील संबंध काही प्रमाणात अभ्यासला. वर्तनात केलेल्या बदलामध्ये वृत्ती बदलण्याचे मोठे सामर्थ्य असते, असे…
“मुलांना माझी गरज असताना त्यांच्या गरजांना अधिक प्राधान्य देत, पण त्याच वेळी माझं ‘पॅशन’ न विसरता मी काम केलं. घरातल्यांचा…
२००२ साली विविध प्रकारच्या सामाजिक कार्यासाठी नरोत्तम सेखसारिया फाउंडेशनची स्थापना करण्यात आली. त्यामार्फतच देशातील गुणंवत विद्यार्थ्यांच्या परदेशातील आणि देशातील उच्च…
अनुसूचित जाती संवर्गातील विद्यार्थिनींना देशातील दर्जेदार आणि उत्कृष्ट अशा शैक्षणिक संस्थांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळत असतो त्यांच्यासाठी…