सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या कलम १४२ अंतर्गत विशेष अधिकारांचा वापर करत देशभरातील उच्च न्यायालयांना जलद न्यायनिवाड्यासाठी कडक कालमर्यादा आखून दिली आहे.
संजय राऊत यांनी ‘कॉकरोज जनता पार्टी’च्या वाढत्या फॉलोअर्सवरून सरन्यायाधीश आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका करत देशातील बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित केला…
प्रलंबित खटल्यांच्या प्रचंड संख्येच्या पार्श्वभूमीवर भोजशाला प्रकरणातील पुरातत्त्व अहवाल खुला करण्याच्या आदेशामुळे न्यायालयीन प्राधान्यक्रम आणि राजकीय परिणामांवर गंभीर प्रश्न उपस्थित…
सामान्य माणसांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा दावा करणाऱ्या वकिलाच्या वर्तणुकीवर संताप व्यक्त करत सरन्यायाधीशांनी न्यायालयात राजकीय भाषणबाजी न करण्याचे खडे…