
भाजप सरकारमधील विनोद तावडे, पंकजा मुंडे किंवा गिरीश बापट यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे आरोप झाले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासकीय कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र आणि हरयाणा या दोन काँग्रेसशासीत राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात झालेल्या घोषणाबाजीच्या पाश्र्वभूमीवर पंतप्रधानांच्या कार्यक्रमात…
पायाभूत सोयीसुविधेचे कितीही भव्य प्रकल्प हाती घेतले तरी ते या शहराच्या गरजांसाठी कमी पडणार, कारण या शहराने किती जणांना सामावून…
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या आधी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा विषय मार्गी लावा, अशा निवडणूक आयोगाकडून सूचना आल्यानंतर सध्या…
काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या हस्तक्षेपानंतर मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांनी नारायण राणे यांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यातून राणे यांचे मंगळवारी…
महाराष्ट्रातील मुख्यमंत्री-बदलाच्या मुद्दय़ावर काँग्रेसचे दिल्लीकर नेते अद्यापही द्विधा स्थितीत आहेत. सोनियांनी अभय दिले खरे, पण राहुल गांधी देशात परतल्यावर पुन्हा…
आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा निवडून यायचे असेल तर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बदलले पाहिजे, अशी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छुपी…
जगभरातील मराठी वाचकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलेल्या ‘लोकसत्ता’चा ६६ वा वर्धापनदिन सोहळा बुधवारी मोठय़ा दिमाखात आणि विविध कार्यक्रमांनी साजरा…
राज्यातील ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या पाटबंधारे प्रकल्पांना मंत्रिमंडळाची सुधारीत प्रशासकीय मान्यतेचे बंधन घालणारा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचाच निर्णय गुरुवारी…
आघाडीमध्ये काम करताना परस्परांवर चिखलफेक करणे योग्य नाही. राज्य शासन योग्य वेळी योग्य निर्णय घेत असते. आता संपूर्ण मंत्रीमंडळ अहोरात्र…
‘आदर्श’ प्रकरणी सीबीआय चौकशीला असलेला विरोध न्यायालयात मागे घेऊन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या चौकशीला मान्यता देण्याची शिफारस राज्यपालांना करणार…
स्वातंत्र्य सैनिक म्हणून मान्यता देण्यासंदर्भातील १५० फायली मुख्यमंत्र्यांच्या खात्यातून गहाळ झाल्याचे प्रकरण उजेडात आल्यानंतर या विभागातील अनागोंदी कारभाराचेही काही नमुने…
राज्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यास केंद्राकडे २५ हजार कोटींची मागणी करण्यात आली आहे. हा निधी प्राप्त झाल्यानंतर सर्व प्रकल्प…
कायदे आणि नियम पाळायचेच नाहीत, असे ठरवले की काय होते, याची मुंब्रा आणि ठाणे ही आदर्श उदाहरणे आहेत. मात्र आपले…
मुंबईतील पहिल्या मेट्रो रेल्वेची चाचणीला अखेर आज (बुधवार) १ मे रोजी महाराष्ट्र दिनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हिरवा झेंडा…
मुंबईतील ‘म्हाडा’च्या ५६ वसाहतींमधील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाच्या धोरणावरून सुरू असलेला घोळ आता अखेर संपला असून या वसाहतींच्या पुनर्विकासासाठी तीन चटई…