सुरत लोकसभेची जागा भाजपाच्या मुकेश दलाल यांनी बिनविरोध जिंकल्यापासून, काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी ७२ तासांपासून बेपत्ता आहे.
Narendra Modi Rajsthan Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा काँग्रेसवर आरोप केला आहे.
उद्धव ठाकरे काँघ्रेसला मतदान करणार याचं कारण काय ते समोर आलं आहे,
पंतप्रधान मोदी या विधानाद्वारे देशातील मुस्लिमांविषयी बोलले आहेत. काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा देशातील जनतेच्या कमाईवर डोळा असल्याचाही आरोप त्यांनी केला…
भाजपा ४०० पार गेल्यास त्यांच्याकडून संविधानात बदल केले जातील, असा आरोप काँग्रेसकडून होत असताना आता काँग्रेसच्याच उमेदवाराने संविधान आमच्यावर थोपले…
पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि आसाम तसेच ओडिशामध्ये काँग्रेसची कामगिरी चांगली होईल असे ते म्हणाले.
किती मुले जन्माला घालायची याबाबतचा लोकांचा निर्णय धर्मापेक्षाही कुटुंबाची आर्थिक, सांपत्तिक स्थिती, महिलांची शैक्षणिक प्रगती यावर आधारित असतो..
काँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभाणी तसेच, पर्यायी उमेदवार सुरेश पडसाला यांचे उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आल्यानंतर अन्य ८ उमेदवारांनी अर्ज मागे…
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या २००६ मधील राष्ट्रीय विकास परिषदेतील भाषणाचा आधार घेत काँग्रेसवर मुस्लीम अनुनयाचाही आरोप मोदी यांनी…
सांगलीतले काँग्रेस कार्यकर्ते माझ्याबरोबरच आहेत असंही विशाल पाटील यांनी स्पष्ट केलं.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नंदुरबार लोकसभा मतदारसंघात सोमवारी सकाळी साडेअकरा ते १२ हा मुहूर्त साधण्याकरिता भाजप आणि काँग्रेस उमेदवारांची लगबग…
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि भाजपाचे नेते अशोक चव्हाण यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगले आहे. नाना पटोले यांनी केलेल्या टीकेला आता…