
राज्यात होत असलेल्या राजकीय उलथापालथीमध्ये महत्त्वाची जबाबदारी व भूमिका असलेले विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या विरोधात दोन अपक्ष आमदारांनी अविश्वास…
संघ व्यवस्थापनाने विराटला कर्णधार करण्याचा विचार केला तरी विराट ही जबाबदारी घेणार नाही, अशी दाट शक्यता आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदारांना घेऊन बंडाळी केल्यानंतर त्याचे संतप्त पडसाद आता जिल्ह्यात उमटत आहेत.
राजकारण असो किंवा व्यवसाय, त्यामध्ये ‘शॉर्ट कट’ चालत नाही. लोकांना जास्त दिवस मूर्ख बनवले जाऊ शकत नाही.
पुण्यात पत्रकारांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना शिवसेनेच्या बंडामागे भाजपाचा हात नाही, मग आसामचे मंत्री गुवाहाटीतील बंडखोर आमदारांच्या हॉटेलमवर काय…
केंद्रीय प्रवेश समितीच्यावतीने कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जात आहे.
शरद पवार म्हणतात, “राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली, तर त्यांनी या लोकांना इकडून तिकडे करण्यासाठी जी मेहनत केली, ती वाया…
रणजी करंडकाच्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेश संघातील शुभम शर्मा, यश दुबे आणि रजत पाटीदार या त्रिकूटाने चमकदार कामगिरी केली.
महाविकास आघाडी सरकार संकटात आल्याचे म्हटले जात असून शिवसेनेने बंडखोर आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी कायदेशीर मार्ग अवलंबायला सुरुवात केली आहे.
भारतातील कोणत्याही पक्षासाठी किंवा राज्यासाठी रिसॉर्ट पॉलिटिक्स नवीन नाही.