scorecardresearch

five mla have died so far in the three years of the 14th maharashtra legislative assembly
१४व्या विधानसभेतील पाच आमदारांचे निधन

चार मतदारसंघांत झालेल्या पोट निवडणुकांमध्ये तीन मतदारसंघांत मृत आमदारांचे कुटुंबियच पोटनिवडणुकांमध्ये निवडून आले आहेत.

central law commission examined simultaneous holding loksabha state assembly elections to remove political instability
एकाच वेळी लोकसभा, विधानसभा निवडणुकांसाठी पुन्हा चाचपणी

एकाच वेळी निवडणुका घेतल्यानंतर कोणत्याही एका पक्षाला सरकार स्थापनेसाठी स्पष्ट बहुमत मिळाले नाही सहमतीने पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करावी, अशी…

२०१९ चा आघाडी सरकारचा विश्वास दर्शक ठराव आणि आताच्या परिस्थितीत व संख्याबळात फरक काय?

अध्यक्षपदावर राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वळसे-पाटील होते. त्यामुळे आघाडी सरकारकडे एकूण १७० आमदार असल्याचे स्पष्ट झाले. 

vidhan parishad election 2022
विश्लेषण: आता विधान परिषदेसाठी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप! ‘अकरावा’ कोण?

२००८ आणि २०१० मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीत मतांची फाटाफूट होऊन धक्कादायक निकाल लागले होते.

Vidhan Parishad Election : महाराष्ट्र विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक जाहीर

महाराष्ट्र विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने याबाबत माहिती दिली.

ashish-shelar
“राज्यात कधीही निवडणुका लागू शकतात”, आशिष शेलारांचं मोठं विधान!

भाजपा आमदार आशिष शेलार आज पुण्याच्या दौऱ्यावर असून राज्यात कधीही निवडणूक लागू शकते, असं ते म्हणाले आहेत.

nana patole on thackeray government in maharashtra
स्वबळाच्या नाऱ्यानंतर काँग्रेस उद्धव ठाकरेंसोबत राहणार का? नाना पटोले म्हणतात…!

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा आणि त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेल्या कानपिचक्या यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

nana patole on thackeray government in maharashtra
..तर पाठीत खंजीर खुपसल्यासारखं होईल, आम्ही स्वतंत्रच लढणार – नाना पटोले

राज्यात आगामी निवडणुकांमध्ये स्वबळावर लढण्याचा निश्चय महाराष्ट्र काँग्रेसनं केला असून प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी त्यासंदर्भात स्पष्ट भूमिका मांडली आहे.

जळगाव जिल्ह्यात भाजप, शिवसेनेचे वर्चस्व, तर काँग्रेस-राष्ट्रवादीचा

प्रदीर्घ काळापासून जळगाव शहरावर असलेले सुरेश जैन यांचे मोडीत निघालेले वर्चस्व..मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत असलेले भाजपचे एकनाथ खडसे यांना पराभूत करण्यासाठी विरोधकांनी…

नंदुरबार जिल्ह्यत भाजप, काँग्रेसला समान यश; राष्ट्रवादीला भोपळा

नंदुरबार जिल्ह्य़ात भाजपने आपले खाते कायम राखत तब्बल दोन मतदारसंघातून विजय प्राप्त केला आहे. तर काँग्रेसलाही दोन मतदारसंघ आपल्या ताब्यात…

मुंबईवर भगवा..भाजपचा!

एका बाजूला ढोल-ताशाचा गजर, तर दुसरीकडे डीजेचा ठणठणाट, अबालवृद्धांचे थिरकणारी पावले, फटाक्यांची आतशबाजी अन् उमेदवारांचे आगमन होताच कानी पडणारे तुतारीचे…

कार्यालये ओस पडली!

विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा महत्त्वाचा दिवस असूनही दिवसभर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयांमध्ये रविवारची सुटी असल्यासारखे वातावरण होते.

संबंधित बातम्या