दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवडय़ात दाखल होणारा मान्सून महाराष्ट्रातून पूर्णपणे गायब झाल्याने राज्यातील पेरण्या संकटात सापडल्या असतानाच पाणीटंचाईदेखील डोके वर काढू…
आपल्या देशातल्या मान्सूनचा वेध घेणारा ‘प्रोजेक्ट मेघदूत’चा गट यंदाच्या वर्षी इशान्य भारतात ब्रह्मपुत्रेच्या काठाकाठाने फिरणार आहे. उर्वरित देश आणि इशान्येकडचा…