“धार्मिक वाद, जातीय दंगली, सीमेवरील दहशतवादी हल्ले आणि त्या वातावरणावर भाजल्या जाणाऱ्या राजकीय स्वार्थाच्या पोळ्या असे एक समीकरणच…!”
भाजपाकडून उद्धव ठाकरेंवर घराणेशाहीचा आरोप केला जातो. या टीकेला उद्धव ठाकरे यांनी आज उत्तर दिलं.
“सत्ताधारी पक्षाचा पराभव करण्याकरिता विरोधकांची मते एकत्रित राहिली पाहिजेत,” असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं आहे.
गुरूवारी जम्मू-काश्मीरच्या राजौरी विभागातील भिंबर गली ते पुंछ मार्गावर अज्ञात अतिरेक्यांनी लष्कराच्या वाहनावर बेछूट गोळीबार केला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तोंडभरून कौतुक केलं आहे.
नरोडा हत्याकांड प्रकरणावरील निकालानंतर शरद पवारांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने शुक्रवारी ४१३ नागरिक या युद्धात मृत झाल्याची आकडेवारी जाहीर केली. तर, ३ हजार ५५१ नागरिक जखमी झाल्याचेही…
नामिबियातून सप्टेंबर २०२२ मध्ये पहिल्या तुकडीत आठ चित्ते भारतात आले होते.
के. एस. ईश्वरप्पा पाच वेळा आमदार राहिले असून सहाव्यादा निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा होती. मात्र, त्यांना भाजपाकडून तिकीट नाकारण्यात आलं…
कुख्यात डॉन आणि नंतर राजकारणात सक्रीय झालेल्या अतिक अहमदची शनिवारी हत्या करण्यात आली.
जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दोन दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत पुलवामा हल्ल्यावरून मोदी सरकारवर गंभीर आरोप केले होते.
पंतप्रधान मोदी यांनी अलीकडेच अशोक गेहलोत यांचं कौतुक केलं होतं.