
उत्पादन खर्च वाढलेला असताना बाजारात योग्य किंमत मिळत नसेल, तर शेतीचे अर्थकारण कसे बळकट होणार, हा प्रश्न आहे.
चंद्रपूरमध्ये कृषी विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्याची सुधीर मुनगंटीवार यांची योजना आहे. यासाठी त्यांनी बारामतीमधील विज्ञान प्रदर्शनाची माहिती घेतली.
करोना साथ आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे २०२१ व २२ या दोन वर्षांत जागतिक पातळीवर रासायनिक खते, रासायनिक खतांसाठीचा कच्चा माल आणि…
कोणतेही रासायनिक खत वा कीटकनाशक न वापरता करण्यात आलेली शेती म्हणजे सेंद्रिय शेती.
आपल्याकडील बीटी वांगे बांगलादेशाने मागून घेतले व त्या वाणाचा चांगला उपयोग बांगलादेशाने केला व जगभर ते वांगे विकले जाते आहे.
हरितक्रांतीचे कौतुक ठीक, मात्र एकाच पिकावर भर नको…
खतांच्या या अतिवापरामुळे जमिनीत पिकांच्या पोषणासाठी असणाऱ्या जिवाणूंची संख्या वेगाने कमी होत आहे
श्रीलंकेचं हे सेंद्रीय शेती धोरण काय होतं? त्याची श्रीलंकेच्या आर्थिक संकटात नेमकी भूमिका काय होती? या निर्णयाच्या अंमलबजावणीतील नेमक्या त्रुटी…
ठाणे कारागृहातील व्यवस्थापनाने स्वावलंबनाचा मार्ग अनुसरत सेंद्रीय शेतीसाठी कैद्यांना प्रोत्साहन दिले.
अन्नधान्याचे उत्पादन वाढावे यासाठी पहिल्या हरितक्रांतीनंतर उत्पादनवाढीसाठी रासायनिक खताचा आधार घेतला गेला.
जंगलात विविध प्रकारच्या वनस्पती कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय चांगल्या प्रकारे वाढतात.
सेवा करात वाढ झाल्याने जगताप यांच्या मासिक घरखर्चात १० ते १२ टक्के वाढ होणे अपेक्षित आहे.
अल्पभूधारक कुटुंबातील अनिल शिगवण स्वतचे आजी-आजोबा, आईवडील यांचे मातीतील कष्ट पाहत आले होते.
मुरबाड तालुक्यातील सरळगाव येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘सेंद्रीय शेती ही काळाची गरज’ असा संदेश देत नुकताच जागतिक…
निसर्ग-पर्यावरणाच्या ऱ्हासाबाबत जगभर ओरड सुरू असताना या विषयावर अचूक मात्रा घेत सिक्कीमसारख्या एका छोटय़ाशा राज्याने संपूर्ण राज्यात केवळ ‘सेंद्रिय शेती’चे…
शहरी जनतेला ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची अप्रत्यक्षरित्या मदत करता यावी, यासाठी राज्याचे कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी एक अनोखी योजना आखली आहे.
कोणतीही कृत्रिम खते, अत्याधुनिक अवजारांचा वापर न करता निसर्गातील साधनांचा शेतीसाठी वापर करून बदलापूरमधील बेंडशीळ गावाजवळील ओसाड
केवळ तंत्राधारित उत्पादनाचा विचार करत, कायदे झुगारून देत, नैसर्गिक संसाधने नासवत, लोकशाहीला तुडवत एकांगी तंत्राधारित विकास प्रक्रिया सध्या आपल्याकडे राबवली…
जमिनीची उत्पादकता, मानवी स्वास्थ्य, स्थानिक व जागतिक बाजारपेठेतील सेंद्रीय मालाची वाढती मागणी, याचा विचार करून हरितक्रांतीचे कमी खर्चाच्या, बिनकर्जाच्या व…
भारतातील बहुतेक शेती कोरडवाहू आहे. अशा शेतीत रासायनिक खते इत्यादींचा वापर किमान केला जातो, हे आपण पाहिले. म्हणजेच कापूस, हापूस…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.