
कल्याणमध्ये आंबिवली रेल्वे स्थानकात दारूच्या नशेत असलेल्या एका फेरीवाल्याने एका रेल्वे पोलिसाला बेदम मारहाण केली.
उत्तर प्रदेशच्या कानपूरमधला एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून त्यावरून योगी आदित्यनाथ सरकारवर टीका केली जात आहे.
बिहारमधील झंझारपूरमध्ये बिहार पोलिसांनी न्यायाधीशांना त्यांच्या चेंबरमध्ये घुसून मारहाण केली. तसेच बंदूक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली.
उत्तर प्रदेशमधील गोरखपूरमध्ये पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झालेले मनिष गुप्ता यांनी ४ महिन्यांपूर्वीच भाजपात प्रवेश केला होता, अशी माहिती त्यांच्या भावाने…