
सोनी टिव्ही या वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाच्या नव्या भागाचा प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे.
या प्रश्नाचेही महापालिकेत सध्या फक्त राजकारणच सुरू असून बैठकांशिवाय विशेष प्रगती गेल्या काही महिन्यांमध्ये झालेली नाही.
पेपर १-‘वर्तमान समाजातील ज्वलंत मुद्दे’ यात जातिव्यवस्था आणि जातिप्रश्न संबंधी प्रथम दोन प्रश्न विचारले.
नववर्ष स्वागताचे वेध आता लागले आहेत. नव्या वर्षांचे स्वागत करताना जरा मागे वळूनही बघायला हवे. चालू वर्षांत पुण्याच्या पदरात काय…
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शनिवारी जिल्ह्यातील अंबाजोगाई व परळी तालुक्यातील काही गावांना भेटी देऊन दुष्काळाची पाहणी करून परळीत मुक्काम करणार…
कल्याणकारी योजनांचा सुकाळ होऊनही देशात आजही अज्ञानी, उपाशी, निरक्षर, अर्धपोटी व हक्कवंचितांची संख्या मोठी आहे.
सोलापूरच्या जात पडताळणी कार्यालयातून जात पडताळणी दाखले वेळेवर मिळत नाहीत तसेच केंद्र सरकारकडून विशेष इतर मागासप्रवर्ग व इतर मागास प्रवर्गातील…
अ.भा. समाजवादी अध्यापक सभेने लोकसभा उमेदवारांना शिक्षण धोरणासंदर्भात आठ प्रश्न विचारले आहेत. या विषयीची भूमिका जाणून घेण्यासाठी सर्व पक्षाच्या उमेदवारांना…
ज्याच्या प्रश्नांची उत्तरे त्यानेच शोधणे आणि सापडलेल्या उत्तरांचा खरेखोटेपणा त्यानेच पडताळून निष्कर्ष काढणे हा एकच पर्याय या प्रश्नांच्या जंगलातून बाहेर…
लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातील सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या उमेदवारांना अपक्ष उमेदवार, उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील सोमवारपासून सात…
आरटीईच्या निकषानुसार मूलभूत शैक्षणिक सुविधा उपलब्ध नसलेल्या जिल्हय़ातील २०८ प्राथमिक शाळांना अद्यापि मान्यता प्रमाणपत्र मिळालेले नाही. पैकी ८८ शाळा येत्या…
बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) वंचित व दुर्बल घटकांतील मुलांना पूर्व प्राथमिक व पहिलीसाठी २५ टक्के आरक्षण…
तालुक्यातील शेतकऱ्यांना सध्या विजेचा अडचणी मोठय़ा प्रमाणात भेडसावत असून, जळणाऱ्या वीज रोहित्रांच्या तक्रारीही असंख्य आहेत. याबाबत पंचायत समिती कार्यालयात बैठक…
हातकणंगले, शिरोळ तालुक्यातील सर्व साखर कारखाने सुरू झाले असले, तरी रेणुका-पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे तोडणी वाहतूकदार व शेतक-यांनी गत हंगामातील…
वरच्या धरणातून जायकवाडीत पाण्याचे समन्यायी वाटप व्हावे, ही मागणी मुख्यमंत्र्यांपर्यंत मांडण्यास मराठवाडय़ातील मंत्री कमी पडले. त्यांनी हा प्रश्न धसास लावण्यासाठी…
कबीरजी या रमैनीत म्हणतात, चारि वेद ब्रम्है निज ठाना। मुकुति का मर्म उनहुँ नहिं जाना।।३।। दान पुन्य उन्ह बहुत बखाना।…
अपने मरने की खबर न जाना, असं विचारताना कबीरांचा हेतू हा आहे की, मृत्यूनंतर उपयोगी पडेल याच हेतूनं केवळ दान…
आपण कबीरांचे काही दोहे पाहिले, काही भजनं पाहिली, आता पाहात आहोत ती रमैनी. कबीरांचा सर्वात प्रमाण ग्रंथ आहे ‘बीजक’. बीजक…