scorecardresearch

रेल्वे अपघात

भारतामध्ये ब्रिटीशांच्या काळापासून रेल्वेचे जाळे पसरले आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारत सरकारने या विभागावर विशेष लक्ष दिले आणि भारतीय रेल्वेचा व्याप वाढत गेला. आता देशभरात रेल्वेचे जाळे पाहायला मिळते. बहुतांश लोक प्रवासासाठी रेल्वेचा पर्याय निवडतात. लांबचा प्रवास म्हटल्यावर अनेकांनी भारतीय रेल्वे आठवते. भारतीयांसाठी फायदेशीर ठरणाऱ्या रेल्वेमध्ये अपघात होताना देखील पाहायला मिळतात. १९०२ मध्ये पहिल्यांदा रेल्वे अपघात झाला होता.


पुढे १९०७ मध्ये लाहोरजवळ झालेला रेल्वे अपघात हा तेव्हाचा सर्वात भीषण अपघात मानला जातो. स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील सर्वात प्राणघातक रेल्वे अपघात म्हणजे. बिहार ट्रेन दुर्घटना (१९८१), खन्ना रेल्वे आपत्ती (१९८८), फिरोजबाद रेल्वे आपत्ती (१९९५), गैसल ट्रेन दुर्घटना (१९९९), रफीगंज दुर्घटना (२००२). जून २०२३ मध्ये घडलेली ओडिशा ट्रेन दुर्घटना देखील फार भीषण होती. यामध्ये अनेक प्रवाश्यांना आपला जीव गमवावा लागला. तेव्हा पुन्हा रेल्वे अपघात आणि प्रवाशांची सुरक्षा हा मुद्दा ऐरणीवर आला होता.


भारतामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वे अपघातांचे (Railway Accident)प्रमाण वाढत असल्याचे पाहायला मिळते. रेल्वे रुळावरुन घसरणे, दोन रेल्वेट्रेन्सची टक्कर, ड्रायव्हर आणि सिग्नलमन यांच्यामुळे झालेला गोंधळ, रोलिंग स्टॉकची यांत्रिक बिघाड, लेव्हल क्रॉसिंगचा गैरवापर अशी काही रेल्वे अपघात होण्याची कारणे आहेत असे मानले जाते. काही वेळेस हे अपघात मानवाच्या चुकांमुळे घडू शकतात तर काही वेळेस तांत्रिक गडबडीमुळे रेल्वे अपघात उद्भवतात. भारतीय रेल्वे प्रशासन हे अपघात टाळण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न करत असल्याचेही आपल्याला पाहायला मिळते.


Read More
Thane Railway Station accident woman falls under train loses arm Mahanagari Express accident Sion Hospital treatment
ठाणे रेल्वे स्थानकात अपघात, महिलेचा हात खांद्यापासून तुटला…

ठाणे रेल्वे स्थानकात महानगरी एक्सप्रेसमध्ये चढताना तोल गेल्याने २८ वर्षीय महिलेचा हात खांद्यापासून तुटून वेगळा झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी मध्यरात्री…

Viral Heartbreaking Letter Of BPL Tiger Killed By Train Near Nagpur Development Vs Wildlife Suicide Note
Tiger Sucide : तरुण वाघाची आत्महत्येची चिठ्ठी ‘सोशल मिडिया’वर व्हायरल, तो वाघ ‘बीपीएल’ यादीत…

नागपूर शहराजवळील रेल्वे अपघातात मृत्यू पावलेल्या एका दीड वर्षाच्या वाघाची काल्पनिक ‘आत्महत्येची चिठ्ठी’ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून…

Maharashtra Forest Department initiated field trials for an Early Warning System on Brahmapuri-Chandrapur tracks.
Maharashtra Tiger Corridor Alert : रेल्वे येण्याआधीच प्राण्यांना इशारा, ब्रह्मपुरी–चंद्रपूर मार्गावर नवा प्रयोग

रेल्वे अपघातामुळे होणारे वन्यजीव मृत्यूदर कमी करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून, राज्यातील सर्वात वन्यजीव-संवेदनशील रेल्वे मार्गिकांपैकी एक असलेल्या ब्रम्हपुरी-चंद्रपूर…

tiger death by train in Nagpur district
Tiger Death on Railway Track : रेल्वेच्या रुळावर थांबला वाघाचा प्रवास, दीड वर्षाच्या वाघाचा मृत्यू

नागपूर येथून ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्राची चमू देखील घटनास्थळी पोहचली. वाघाला सेमिनरी हिल्सवरील ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्रात शवविच्छेदनासाठी आणले.

Fire breaks out in GT Express coach near Sevagram
Video: सेवाग्रामजवळ जीटी एक्सप्रेसच्या डब्याला आग; मोठी दुर्घटना टळली

चेन्नईहून नागपूरमार्गे नवी दिल्लीकडे जाणाऱ्या ग्रँड ट्रंक एक्सप्रेस (जीटी एक्सप्रेस) या महत्त्वाच्या रेल्वेगाडीच्या एका डब्याला सेवाग्रामजवळ आग लागल्याची घटना मंगळवारी…

Atharva Vagal Actor Mumbai Local Train Crowd Death Student Safety Demand Letter Devendra Fadnavis Railway Automatic Doors
Devendra Fadnavis : “तुमची लोकल आमचा जीव घेतेय!” ‘धर्मवीर’ फेम अथर्व वगळचे मुख्यमंत्र्यांना जळजळीत पत्र…

Atharva Vagal : डोंबिवलीतील सोहम कटरे या विद्यार्थ्याच्या रेल्वे अपघाती मृत्यूने व्यथित होऊन ‘धर्मवीर’ चित्रपटातील बाल-कलाकार अथर्व वगळ याने मुख्यमंत्र्यांना…

High Court Judgment Single Mother Child Name Surname Caste Parent Identity Rights Education Record Patriarchy Administrative Forms Mumbai
मद्यपीला रेल्वे अपघातात भरपाईस नाकारली -उच्च न्यायालयाचा निर्णय

फलाटावर झालेल्या दुखापतींसाठी भरपाई नाकारणाऱ्या रेल्वे दावे न्यायाधिकरणाच्या २०१४ च्या आदेशाला हरीश नारायण सुवर्णा यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

Overcrowding on the Central Line continues to claim lives, yet the promised action committee has shown no results.
ठाणेपल्याडील प्रवाशांच्या मरण यातना कायम; सात महिन्यापूर्वी झालेल्या अपघातानंतर कार्यालयीन वेळेत बदल करण्याची घोषणा हवेत विरली

मध्य रेल्वे मार्गावरील कळवा-मुंब्रा स्थानका दरम्यान १२ वीचा परीक्षार्थी सोहम कठरे (१८) याचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्यानंतर ठाणे आणि त्यापल्ल्याडील…

Protest by migrant organizations after the death of a 12th grader
१२ वीच्या परीक्षार्थीच्या मृत्यूनंतर प्रवासी संघटनांचे निषेध आंदोलन

मध्य रेल्वे मार्गावरील कळवा आणि मुंब्रा स्थानका दरम्यान मंगळवारी सकाळी इयत्ता १२ वीचा परीक्षार्थी सोहम कठरे (१८) याचा परीक्षा केंद्रावर…

Railway passenger associations call for a massive protest after a student dies while heading for exams.
१२ वीतील सोहमचा रेल्वे अपघातात मृत्यूनंतर प्रवासी संघटना आक्रमक; काळे कपडे घालून प्रवास करण्याचे आवाहन

मध्य रेल्वे मार्गावरील कळवा आणि मुंब्रा स्थानका दरम्यान १२ वीच्या विद्यार्थ्याचा परीक्षा केंद्रावर जाताना रेल्वे रुळावर मृतदेह आढळला.

Central Harbour Western Railway Mega Block Sunday local train schedule information Kurla Vashi special mumbai
Mumbai railway accidents: मुंबई लोकल प्रवास धोकादायक! दररोज इतके जखमी आणि मृत्यू…

गेल्या वर्षभरात मध्य आणि पश्चिम रेल्वेवर विविध कारणांमुळे दररोज सरासरी १३ प्रवाशांचा अपघात होतो.

Bhusawal Railway Division News, Central Railway Employee Awards, Major Train Accident Averted
Bhusawal Railway Division Update: ब्रेकिंग न्यूज… मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात तीन मोठे अपघात टळले !

भुसावळ विभागात अलीकडे घडलेल्या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे संभाव्य मोठे अपघात आणि जीवित हानी टळली आहे.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या
maharashtra-budget-2026-industrial-growth-strategy-and-slum-control-policy
उद्योग क्षेत्राचा वाटा ३० टक्के पर्यंत कसा वाढविणार, अनधिकृत बांधकामावर हे निर्बंध आणणारउद्योग क्षेत्राउद्योग क्षेत्राचा वाटा ३० टक्के पर्यंत कसा वाढविणार, अनधिकृत बांधकामावर हे निर्बंध आणणार