साताऱ्यातील एका सुपुत्राने जम्मू काश्मीरात भारतीय सैन्य दलाच्या केंद्रात सर्वप्रथम उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यानंतर आता आसाममध्ये सैन्य दलाच्या…
सातारा जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची ताकद वाढलेली आहे.सातारा जिल्हा हा पूर्वीसारखा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला नाही असे आ.शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.
कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांना महाविकास आघाडीने घरी जाऊन उमेदवारी दिली असताना साताऱ्याच्या उदयनराजेंची उमेदवारी लांबणीवर पडत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे.