
राज्याच्या आर्थिक संरचनेमध्ये कृषी क्षेत्रानंतर वस्त्रोद्योगाची भूमिका महत्त्वाची आहे. देशातील सर्वाधिक सुमारे १४ लाख यंत्रमाग राज्यात आहेत.
राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी सहकारी सूतगिरण्यांच्या समस्यांची मांडणी केली,
या योजनेंतर्गत प्राप्त झालेल्या ६७ अर्जापैकी ६१ प्रस्तावांना एप्रिल महिन्यात मंजुरी दिली होती. यामध्ये सर्व बडय़ा कंपन्यांचा समावेश आहे.
सुतामध्ये अन्य प्रकारच्या स्वस्त किमतीच्या धाग्यांचे बेमालूम मिश्रण केले जात आहे. त्याचा परिणाम कापड प्रक्रियेवर (प्रोसेस) होत आहे.
सातत्याने उंचावत चाललेला कापसाचा आलेख प्रथमच खाली येऊ लागला आहे
वस्त्रोद्योगाची एकूण निर्यात ४० अब्ज डॉलरच्या घरात राहण्याचे आपण अंदाजत आहोत.
दिगंबर बेहेरे यांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख केलेल्या लेखात साल चुकल्याचे निदर्शनास आणून दिले होते.
यंत्रमागाच्या विजेचे दर पाच वर्षे स्थिर ठेवणार
भारतातील वस्त्रोद्योग निर्यातीला नजीकचे भविष्य आशावादी असल्याचा विश्वास करीत, २०१५-१६ आर्थिक वर्षांसाठी निश्चित करण्यात आलेले १८ अब्ज अमेरिकी
राज्यात सर्वाधिक कापूस उत्पादन करणाऱ्या आठ जिल्ह्यांमध्ये नांदगावपेठच्या धर्तीवर एकात्मिक वस्त्रोद्योग उद्यान उभारण्यात येणार असून त्यासाठी स्थानिक उद्योजकांना अर्थसहाय्य करून…
केंद्रीय अर्थसंकल्पापाठोपाठ राज्य शासनाच्या अर्थसंकल्पाने वस्त्रोद्योगाच्या हिताकडे कानाडोळा केला आहे. राज्य शासनाच्या जुन्याच सवलती पुढे गिरविण्यात आल्या असून निवडणुकीत दिलेल्या…
आजच्या वस्त्रोद्योगाचा आवाका फार मोठा आहे. जीवनाच्या अनेक क्षेत्रांत वस्त्रांचा उपयोग केला जातो.
महाराष्ट्रातील मरगळलेला कापड उद्योग, कृषी उत्पादनांवर प्रक्रियेच्या तंत्रज्ञानाची कमतरता या सर्वावर मात करण्यासाठी चीनमधील उद्योगांकडून गुंतवणूक होणार
सर्वसामान्य व्यक्तींचा संबंध येतो तो कापडाशी आणि कपडय़ांशी! सुतापासून कापडनिर्मिती होते आणि सूतनिर्मितीसाठीचा आवश्यक घटक म्हणजे ‘तंतू’.
परिधानयोग्य वस्त्रांचा व वस्त्रपद्धतींचा हा प्रवास जितका रमणीय तितकाच जागतिकीकरणाने भारतातील वस्त्र विश्वावर झालेला परिणाम.
प्रत्येक स्तरावर मूळ तत्त्वावर होणाऱ्या मूल्यवृद्धीची दोन अंगे आहेत. बदलत्या स्वरूपाप्रमाणे होणारा अर्थव्यय आणि गुणात्मक मूल्यवृद्धी.
सुस्वागतम! या वर्षीच्या ‘कुतूहल’ सदरामधे सुहृद, विषयतज्ज्ञ, लेखक, वाचक, हितचिंतक, व्यासंगी सर्वाचे स्वागत.
सोलापूरच्या वस्त्रोद्योग नगरीत एकेकाळी सोन्याचा धूर निघत होता. परंतु कापड गिरण्या बंद पडल्या आणि हजारो कामगार देशोधडीला लागले. सोलापूरचा विकास…
भिवंडीतील वस्त्रोद्योगाला आता नवसंजीवनी मिळणार असून त्यास इंडिया इंटरनॅशनल टेक्सटाईल मशिनरी एक्झिबिशन सोसायटीचे (आयटीएमई) मार्गदर्शन लाभणार आहे.
सोलापूरच्या वस्त्रोद्योग नगरीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी विशेषत: सोलापुरी चादरींना पुन्हा एकदा प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी आपण सकारात्मक भूमिका घेत…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.