सुहास सरदेशमुख लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडय़ातील ७५ पैकी केवळ चार नगरपालिकांमध्ये दररोज पाणीपुरवठा होतो. अन्यत्र सर्व महापालिका आणि नगरपालिकांमध्ये सरासरी चार दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. जालना जिल्ह्यातील जाफराबाद, उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा, उमरगा या नगरपालिकांमध्ये सरासरी आठ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत आहे. गेल्या काही दिवसांपासून नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात चांगला पाऊस झाला असला तरी मराठवाडय़ातील अन्य सहा जिल्ह्यांतील  शहरी भागातील पाणीटंचाईचे चित्र आता भयावह दिसू लागले आहे. कुठे पाणी नाही म्हणून टंचाई आहे तर कुठे पुरवठय़ातील अडचणी सोडविता आलेल्या नाहीत.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathwada water crisis residents of marathwada get water after every four days zws
First published on: 10-08-2023 at 03:37 IST