कर्नाटक पोलिसांकडून येळ्ळुर येथील मराठी भाषिक जनतेवर झालेल्या अमानुष अत्याचाराचा निषेध करण्यासाठी गुरुवार दि. ३१ जुलै रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बठकीत घेण्यात आला. शासनाला जाग आणण्यासाठी रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
समितीचे जिल्हाध्यक्ष बिराज साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली कामगार भवन येथे सर्वपक्षीय बठक झाली. या बैठकीस भाजप, शिवसेना, रिपाइं, कम्युनिस्ट, जनता दल, दोन्ही काँग्रेसचे कार्यकत्रे उपस्थित होते. ३१ जुलै रोजी जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे.

वसईत पिता-पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत धक्कादायक कारण आलं समोर

“आम्हाला वाचवण्याच्या ऐवजी बाउंसर…” गौतमी पाटीलनं सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “ती भीतीदायक परिस्थिती…”

“एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास भाजपाचे प्लॅन…” आमदार अपात्रतेवर बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य

“…तर २०१८ मध्येच माझं लग्न झालं असतं”, तनुश्री दत्ताचा खुलासा; ‘या’ व्यक्तीचं नाव घेत म्हणाली, “लोकांचे आयुष्य बरबाद…”