राजगुरुनगर : आपल्या बांधवाने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आत्महत्या केली. सुनील कावळे यांचे बलिदान वाया जाणार नाही. आतापर्यंतच्या मराठा बांधवांनी केलेल्या आत्महत्यांना सरकार जबाबदार असल्याचा आरोप करून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही, असा एल्गार पुकारला.

हेही वाचा >>> मनोज जरांगे पाटील यांची गर्जना, “आरक्षण दिलं नाही तर तुमच्या छाताडावर बसून…”

Chief Minister Eknath Shinde refused to answer a question on the implementation of the package
पॅकेजच्या अंमलबजावणीवर मुख्यमंत्र्यांची सारवासारव; मराठवाडातील टंचाई आढावा बैठक वेळकाढूपणा असल्याची विरोधकांकडून टीका
cm ekanath shinde inquired earnestly about the health of MLA P N Patil
मुख्यमंत्र्यांकडून आमदार पी. एन. पाटील यांच्या तब्येतीची आस्थेवाईकपणे विचारपूस
What Sharad Pawar Said?
शरद पवारांचं वक्तव्य, “मी कधीही मुलगी आणि पुतण्या भेद केला नाही, आत्तापर्यंत अजित पवारांना..”
Sharad Pawar criticized the country dictatorship under the leadership of Modi in the welfare meeting
मोदींच्या नेतृत्वाखाली देश हुकूमशाहीकडे ! कल्याणच्या सभेत शरद पवारांची टीका
AJit Pawar vs Supriya Sule
“मी त्यांचा मुलगा नसल्याने संधी मिळाली नाही”, अजित पवारांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “माझी कारकीर्द…”
congress leader prithviraj chavan attacked modi government in public meeting in sangvi
नरेंद्र मोदींच्या विरोधात प्रचंड मोठी लाट – पृथ्वीराज चव्हाण; सांगवीतील जाहीर सभेत महाविकास आघाडीच्या नेत्यांचा मोदी सरकारवर प्रहार
supriya sule sunetra pawar show poll expanes to election commission
सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांचा प्रचारावर खर्च किती? समोर आली आकडेवारी…
Chief Minister Eknath Shindes taunts to Naresh Mhaske attempt to comfort BJP leaders
मुख्यमंत्र्यांच्या नरेश म्हस्केंना कानपिचक्या, भाजप नेत्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न

मराठा आरक्षण आंदोलनातील नेते मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. पुणे दौऱ्यामध्ये शुक्रवारी जरांगे यांची राजगुरूनगर आणि जुन्नर येथे सभा झाली.  शिवनेरी किल्ल्यावर झालेल्या सभेत जरांगे पाटील म्हणाले, सुनील कावळे यांच्या आत्महत्येला सरकार जबाबदार आहे  सरकारने मराठा आरक्षणाचा विषय गांभीर्याने घ्यावा असे त्यांनी बजावले.

व्यासपीठावर काही काळ गोंधळ

मनोज जरांगे पाटील मंचावर असतानाच अचानक एक तरुण मंचावर आला. या आक्रमक तरुणाला जरांगे यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न करूनही तो ऐकायला तयार नव्हता. या वेळी मंचावरील इतरांनी त्याला पकडून खाली नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने विरोध केला. त्यामुळे मंचावर काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर आयोजकांनी या तरुणाला उचलून मंचावरून खाली नेले.