छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘ये रिश्ता क्या कहलाता है.’ या मालिकेतील नायरा आणि कार्तिकने अनेकांची मने जिंकली आहेत. पण आता मालिकेत एक नवे ट्विस्ट येणार आहे. मालिकेतील नायराचा अपघातामध्ये मृत्यू होणार आहे. मालिकेच्या आगामी भागाचा प्रोमो शेअर करत याबाबत माहिती देण्यात आली आहे. आता नायराची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवांगी जोशीने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

नुकताच शिवांगीने ईटाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेतून एक्झिट घेण्याबाबत वक्तव्य केले आहे. ‘मालिकेतील नायरा या पात्राचा मृत्यू नक्की होणार आहे. पण मी मालिकेतून एक्झिट घेणार हे चुकीचे आहे’ असे शिवांगी म्हणाली.

Labor, died, Kalyan East,
पत्नीशी अनैतिक संबंधाच्या संशयातून कल्याण पूर्वेत मजुराचा खून
how to make kaju curry at home
Recipe : घरच्याघरी बनवा ढाबा स्टाईल ‘काजू करी’! जाणून घ्या अचूक प्रमाण अन् कृती….
garvit and nandini suicide instagram
‘लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या युट्यूबर जोडप्याची अवघ्या पंचवीशीतच आत्महत्या
Pimpri chinchwad, Shocking Murder Unveiled, Drunk female friend Advantage, suicide, murder, suicide turn murder, murder in pimpri, crime in pimpri, police, marathi news, post mortem report
पुणे: मद्यधुंद मैत्रिणीचा गैरफायदा घेऊन ठेवले शारीरिक संबंध; मानलेल्या भावाने केली ‘त्याची’ हत्या

पुढे ती म्हणाली, ‘सोशल मीडियावर सध्या अनेक अफवा पसरवल्या जात आहे. या अफवांचा माझ्यावर परिणाम होत नाही. मालिकेत काय घडणार आहे हे येत्या १० दिवसांमध्ये सर्वांना कळेल. मी मालिकेच्या चाहत्यांना विनंती करेन की त्यांनी गेल्या २० वर्षांपासून जसे आमच्यावर प्रेम केले ते कायम करावे.’