अभिषेक बच्चन व ऐश्वर्या रायने प्रेमविवाह केला होता. दोघांच्या लग्नाला १६ वर्षांहून अधिक काळ झाला आहे. दोघांना आराध्या नावाची मुलगी आहे. लग्नानंतर ऐश्वर्या बच्चन आडनाव लावते. तसेच तिचा अमिताभ बच्चन यांची सून किंवा बच्चन कुटुंबाची सून म्हटलं जातं. बच्चन आडनावाचा तुझ्या ऐश्वर्या राय या स्वतंत्र ओळखीवर परिणाम होतो का? असं तिला एका मुलाखतीत विचारण्यात आलं होतं. त्यावर तिने दिलेलं उत्तर जाणून घेऊयात.

श्वेता नंदाला वहिनी ऐश्वर्याची ‘ही’ गोष्ट अजिबात आवडत नाही; म्हणालेली, “ती कधीच…”

Why Only Women Have all Restrictions
सातच्या आत घरात! कुटुंबातील अलिखित बंधने मुलांवरही लादली तर?
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
badlapur school case, medical report,
Badlapur School Case : पीडित बालिकेचा वैद्यकीय अहवाल शाळेने नाकारला
The High Court acquitted three doctors in Bandra West in the death of a minor girl who performed surrogacy Mumbai news
स्त्रीबीज दानावेळी अल्पवयीन मुलीच्या मृत्यूचे प्रकरण: तीन डॉक्टर प्रकरणातून दोषमुक्त
Former mayor of Badlapur Vaman Mhatre expressed his anger on a female reporter who covered the Badlapur rape incident
Badlapur School Case : वामन म्हात्रे यांची आधी वादग्रस्त टिप्पणी, नंतर सारवासारव
loksatta kutuhal efficient and intelligent humanoid robots of future
कुतूहल : भविष्यातील कार्यक्षम आणि बुद्धिमान ह्यूमनॉइड
The attack on Thackeray convoy was a reaction to the action Opinion of Chief Minister Eknath Shinde
ठाकरेंच्या ताफ्यावर हल्ला ही क्रियेला प्रतिक्रिया; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मत
only child, parenting, parents, child,
दु:ख ‘एकुलत्या एक’ मुलांचं!

२००८ मध्ये ‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ऐश्वर्याला विचारण्यात आलं होतं की बच्चन आडनावाचा तिच्या ‘ऐश्वर्या राय’ या ओळखीवर परिणाम होतो, असं तिला वाटतं का? यावर ती म्हणालेली, “माझ्या आयुष्यावर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही. ‘बच्चन बहू’ असं ते वाचताना बरं वाटावं, यासाठी लिहिलं जातं. ते थोडं ड्रॅमेटिक वाटतं. खरं तर मी फक्त एक सामान्य मुलगी आहे. मी ऐश्वर्या राय आहे जिने अभिषेक बच्चनशी लग्न केलं. तर, आज बच्चन हे माझेही आडनाव आहे.”

ऐश्वर्या पुढे म्हणाली, “मला असं वाटतं की या कुटुंबातील सदस्य प्रसिद्ध आहेत. या कुटुंबातील लोकांनी सार्वजनिकरित्या ओळख मिळवली आहे म्हणून त्यांच्या नावाला विशेष महत्त्व दिलं जातं. बच्चन कुटुंबातील लोक त्याची प्रतिष्ठा टिकवून ठेवण्यासाठी कठोर परिश्रम करतात. आम्ही एक कुटुंब आहोत. अभिषेक आणि माझे एकमेकांवर प्रेम होते, आम्हाला आमच्या कुटुंबाचे आशीर्वाद मिळाले आणि आम्ही लग्न केले.”