नौदलानं मुंबईच्या बंदरातल्या बोटी आपल्या ताब्यात घेतल्या आणि त्यावरच्या तोफा गेट वे ऑफ इंडियावर डागल्या. पण त्यांच्या याच उठावामुळे भारताला स्वातंत्र्य मिळण्यास मोठा हातभार लागला.
आठवड्याभरानंतर नौदलाच्या उठाव करणाऱ्या नाविकांनी सरदार वल्लभभाई पटेल यांची भेट घेतली आणि आत्मसमर्पण केलं. पण काही राजकीय नेत्यांच्या मते हा नौदलाचा बेशिस्तपणा होता.