एका अवजड वाहनाने तीन बाइकस्वारांना धडक दिल्याने त्यात तिघांचाही जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. हा अपघात मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी जवळील एशियन पेट्रोल पंपच्या मार्गिका बदलण्यासाठी असणाऱ्या मोकळ्या जागेत (मिडीयम कट) आज सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास घडला.

हेही वाचा – पालघरमधील दोन कारखाने आगीत खाक

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
Animals, birds, heat stroke, Mumbai metropolis,
मुंबई महानगरात प्राणीपक्ष्यांना उष्मघाताचा त्रास, दिवसाला शंभरच्या आसपास पक्षीप्राणी जखमी
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद
Inconvenient as Sinnar buses go directly from the flyover without stopping at small villages
नाशिक: लहान गावांच्या थांब्यांना बससेवेची हुलकावणी

हेही वाचा – डॉक्टर नसल्यामुळे माता, बाळाचा मृत्यू

चारोटी जवळ असणाऱ्या या अपघात प्रवण क्षेत्रात स्थानिक नागरिकांना मार्गिका बदलताना अनेकदा प्राणास मुकावे लागले आहे. या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.