
स्वराज्य आणि स्वधर्म हे शब्द उच्चारण्याची भीती वाटावी, अशी परिस्थिती असताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.

स्वराज्य आणि स्वधर्म हे शब्द उच्चारण्याची भीती वाटावी, अशी परिस्थिती असताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.

सत्तेची भीती वाटत असल्याने राज्यकर्त्यांचे आदेश ऐकण्याखेरीज व्यवस्थेला दुसरा इलाज नसतो.

वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेच्या पदवी प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते.

सत्ता माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, असे शिवसेनेला वाटत आहे

मराठी मनांना चार-पाच दशके चहा-कॉफीसारख्या सुलभ्य पेयांचाही महोत्सव साजरा करायची सवय लावणारे या हॉटेलचे उडपी मालक जगन्नाथ शेट्टी (वय ९०)…

शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची कर्नाटकमध्ये विटंबना झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शिवसेना कार्यकर्त्यांनी पुण्यात थेट केंद्रीय गृहमंत्री अमित…

भाजपाचे प्रदेशाध्य चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोरच ईशान्य भारतातील पक्षाला मिळालेल्या विजयाचं रहस्य सांगितलं.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे शिवसेनेवर टीकास्त्र ; ‘त्या’ चर्चेत नेमकं काय ठरलं होतं हे देखील सांगितलं.

“तिन्ही पक्षांनी एकत्र लढून भाजपाला हरवून दाखवावं”, असं देखील म्हणाले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं विधान ; पुण्यातील कार्यक्रमात बोलताना काँग्रेसवर साधला निशाणा, जाणून घ्या काय म्हणाले आहेत.

ही दोन्ही हॉटेल्स पुण्याच्या राजकीय, सामजिक, सांस्कृतिक चळवळींची केंद्रं राहिली आहेत.

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका आता जवळ आल्या आहेत, त्यामुळे भाजपासाठी अमित शाह यांचा हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे.