

लग्नानंतर स्वतःचेच मूल हवे (नाहीतर जणू जगण्यालाच अर्थ नाही!) असा सल्ला २१ व्या शतकात मुलीला देणारा समाज किंवा कुटुंब प्रेमळ…
यंदाच्या १६ व्या वित्त आयोगाचे काम आधीच्या आयोगांपेक्षा फारच कठीण आहे, ते कसे?
गर्दी जिकडे चालली आहे त्या दिशेने धावण्यात शहाणपण नाही. जिथे गर्दी नाही, तिथे जास्त जास्त संधी असतात...
जगात महिला यशाची नवनवी शिखरं गाठत असताना, याच जगातल्या एका देशात महिलांना जगणंच नाकारलं जात आहे. अनन्वित अत्याचारांचा सामना करावा…
सिंधू खोऱ्यातील पाणी वाटपावरील समस्यांचे ‘समाधान’ म्हणून १९६० मध्ये जागतिक बँकेच्या मध्यस्थीने हा करार भारत-पाकिस्तानमध्ये करण्यात आला होता. पण तोच…
या हल्ल्यात आपल्या प्रियजनांना गमावलेल्यांचे दु:ख प्रत्येक भारतीय माणसाला आपलेच दु:ख वाटते आहे. दहशतवादी हल्ल्याचे फोटो पाहिल्यानंतर प्रत्येक भारतीयाचे रक्त…
महाराष्ट्राने अग्रगण्य तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी डिजिटल शिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. हा अशा प्रकारचा देशातला पहिलाच उपक्रम आहे.
देशातील लोकसंख्येच्या १० टक्के असलेल्या भटक्या, अर्ध भटक्या आणि विमुक्त विद्यार्थ्यांना सरकारकडून जेमतेम सहा ‘राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती’ दिल्या जातात.
नगर नियोजनात सामाजिक आणि भौतिक पायाभूत सुविधांचा विचार केला जातो. ग्रामीण विकासात शेतीचा विचार केला जातो, परंतु तो राजकीय दबावात.…
गुप्तवार्ता विभागाचे (आयबी) विशेष संचालक आणि केंद्र सरकारचे सुरक्षा सचिव या पदांवर काम केलेल्या यशोवर्धन आझाद यांनी ही चर्चा सुरू…
जातनिहाय जनगणनेचा निर्णय हा भारताच्या सामाजिक न्याय आणि समावेशक विकासाच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.