
परंपरेचे जोखड स्त्रियांच्या पायात बांधण्यात धन्यता मानणाऱ्या पुरुषांनी या व्रताची माळ हळूच स्त्रीच्या गळ्यात घातली.

परंपरेचे जोखड स्त्रियांच्या पायात बांधण्यात धन्यता मानणाऱ्या पुरुषांनी या व्रताची माळ हळूच स्त्रीच्या गळ्यात घातली.

आपलं मन सद्गुरूंचंच मन झालं पाहिजे, म्हणजे मनानं त्यांच्याशी एकरूपता आली पाहिजे.

रिस्थिती हाताबाहेर जायला लागल्यावर काही तरी जुजबी कारवाई करून वेळ निभावून नेण्यात ही यंत्रणा तरबेज असते.

राज्याचे, मुंबईचे महत्त्व उत्तरोत्तर कमी होऊ नये, हे लक्षात घेऊन तातडीने पावले उचलावी लागतील..

गेल्या चार दशकांतील जागतिकीकरणामुळे जागतिक सागरी व्यापाराला उधाण आले.


लंडनच्या र्सपटाइन तलावात ७,५०६ तेलाचे बुधले (बॅरल) वापरून कबरीसारखा आकार तयार केला.

मन मोठं विचित्र असतं. कधी ही बाजू बरोबर म्हणतं, तर कधी ती. पण देव असतो की नाही, असले प्रश्न नास्तिक…

सुदृढ भारताच्या दृष्टीने प्रधानमंत्री जन आरोग्य योजना हे एक मोठे पाऊल आहे


टाळेबंदीने साथ थांबत नाही तर फक्त तिचा वेग कमी करून तयारी करायला वेळ मिळतो, असे आरोग्यशास्त्र सांग
