
संतांची संगत क्षणभर जरी घडली, तरी मनुष्याला तिच्यापासून अमोघ असा लाभ होतो

संतांची संगत क्षणभर जरी घडली, तरी मनुष्याला तिच्यापासून अमोघ असा लाभ होतो


अणुभट्टय़ांच्या देखभालीचा वाढता खर्च आणि वीजविक्रीतून मिळणारे घटते उत्पन्न यामुळे त्या बंद करण्याचा सल्ला दिला होता.

तळावरील इस्लामी कैद्यांना बगदादीसारख्यांनी धर्मशिक्षण दिले आणि त्याचा वापर अमेरिकी लष्करी अधिकाऱ्यांनीच इस्लामी टोळ्यांतील मध्यस्थीसाठी केला.

चीन, तुर्कस्तान, मलेशिया वगळता इतर कोणत्याही प्रमुख देशाने भारताच्या कृतीचा निषेध केलेला नाही.

आता, पाच वर्षांनंतर, विधानसभेच्या नव्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर, ते स्पष्ट व्हायला लागले आहे.

योगासने आणि आरोग्य यांचा संबंध भारतीयांना कसा मनापासून पटला आहे आणि सरकारचा पाठिंबा असो वा नसो, या देशात योगाभ्यास कसा…

उदयोन्मुख तंत्रज्ञानाचे हे काही आविष्कार नजीकच्या काळात मानवी जीवन अधिक सुसह्य़ करू शकतील.

जिथं संकुचितपणा सुटलेला असतो, तिथं ‘मी’केंद्रित धारणा, कल्पना, भावना, वासना लोपलेल्या असतात. भ्रम, मोह, आसक्ती मावळलेली असते.

भारताने मुत्सद्देगिरीने मलेशियावर दबाव आणावा आणि व्यापार तोटा कमी करण्यासाठी चर्चा करून मलेशियाला अधिक भारतीय माल खरेदी करण्यास बाध्य करावे.

इंद्रियांच्या पलीकडला, उत्कट ऊर्जेतून आपणच निर्माण केलेला नवा, आत्मनिरपेक्ष आनंद शोधण्यासाठी दिवाळी हवीच..

महाराष्ट्र आणि हरयाणा या दोन्ही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला.