
सायबर-फिजिकल विश्वाचा निर्माता होण्यापर्यंतचा मानवाचा प्रवास त्याने लावलेल्या शोधांनी कसा घडत गेला?

सायबर-फिजिकल विश्वाचा निर्माता होण्यापर्यंतचा मानवाचा प्रवास त्याने लावलेल्या शोधांनी कसा घडत गेला?

मायेच्या पकडीतून भलेभले सुटलेले नाहीत आणि म्हणूनच या मायेच्या प्रभावातून सुटण्याचा उपाय जनक राजा नवनारायणांना विचारीत आहे.

१९९२ साली बाबरी मशीद पाडली गेली, तेव्हा मुंबईत दंगली, हिंसाचाराचा भीषण आगडोंब उसळला होता. त्याचे व्रण अजूनही अनेकांच्या मनावर आहेत.

भारताची आंतरराष्ट्रीय भांडवली पत खालावण्यास सरकारच्या धोरणांना- किंवा धोरणचकव्याला- ‘मूडीज्’चा ताजा अहवाल जबाबदार धरतो..

मंदिर उभारणीच्या मुद्दय़ाची राजकीय उपयुक्तता कधीच संपुष्टात आलेली होती..

कर्तारपूर मार्गिकेचा प्रस्ताव १९९९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि नवाझ शरीफ यांच्यातील भेटीदरम्यान प्रथम चर्चिला गेला

मुद्दा कोण कोठे जन्मला हा नव्हता. तर जमिनीच्या मालकीचा होता. न्यायालयाने तो तशाच पद्धतीने हाताळला हे उत्तम!

रामराज्य याचा अर्थ मनुष्यकेंद्रित पाश्चिमात्य विचार आणि विकास नाकारून प्रकृतीकेंद्रित विकासाकडे वाटचाल.

न्यायालयाच्या निकालाचे वैशिष्टय़ म्हणजे हा निकाल अत्यंत स्पष्ट आहे. त्यात न्यायालयाने कोणतीही संदिग्धता ठेवलेली नाही.

भारतीय समाज न्यायालयीन निवाडे समंजसपणे स्वीकारण्याइतका प्रगल्भ झाला नाही हे यावरून स्पष्ट होते.

सर्वोच्च न्यायालय ही न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च संस्था आहे. या संस्थेचा आदर राखणे सर्व भारतीयांची जबाबदारी आहे.

२०१० साली पीएलजीए (पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी) या छत्तीसगडमधील दंडकारण्यातील आदिवासींच्या प्रतिबंधित संघटनेसह लेखिकेने काही काळ घालवला.