आर्थिक सुधारणांचं महत्त्व काही सांगायची गरज नाही. या सुधारणांअभावी काय परिस्थिती उद्भवते हे आपण पाहत आहोतच.
Page 2160 of विचारमंच
सोनिया गांधी यांची जीवनकहाणी ‘नाटय़मय’ प्रसंगांतून सांगणारं हे पुस्तक प्रसिद्धी-काळादरम्यान ‘वादग्रस्त’ का ठरवलं गेलं असावं, असा प्रश्न पडतो. गांधी घराण्यात…
राजकीय पक्षाची एकछत्री राजवट नसेल, दोन वा अधिक तुल्यबळ राजकीय पक्षांची स्पर्धा असेल, तर ‘मतदार’ म्हणून संघटित झालेले असंघटित कामगार…
भारतीय प्रजासत्ताकाचा तात्त्विक आधार कोणता? हे प्रजासत्ताक ज्या ‘राष्ट्रा’चे आहे, त्या अवघ्या राष्ट्राला व्यापणाऱ्या वैचारिक परंपरा कोणत्या?
चेन्नईचा ‘लिट फॉर लाइफ’ आणि जयपूरचा ‘लिटफेस्ट’ या दोन्ही मोठय़ा साहित्योत्सवांनी मोठय़ा रकमांचे ग्रंथपुरस्कार सुरू केले, त्यापैकी यंदाचा ‘लिट फॉर…
गांधीजी आफ्रिकेतून मुंबईत परतल्याच्या घटनेस १०० वर्षे झाल्याच्या निमित्तेने आलेली बातमी (९ जाने.) वाचली.
नर्सरी ते पहिलीपर्यंतच्या शैक्षणिक बाजारपेठेसाठी नियमच नसल्याने, त्यामध्ये मोठय़ा प्रमाणात काळेबेरे आहे.
भारतीय अर्थव्यवस्था सशक्त करायची असेल, तर त्याला साहाय्यभूत असणाऱ्या मूलभूत सुविधांमध्ये ऊर्जेचे उत्पादन महत्त्वाचे ठरेल. या विषयाकडे गंभीरपणे बघणे हे…
खातेऱ्यात दगड टाकला की ज्याप्रमाणे तो टाकणाऱ्याच्या अंगावर घाण उडते, त्याप्रमाणे क्रिकेट या खेळाचे झाले आहे.
चार आण्यांची भांग घेतली की हव्या तेवढय़ा कल्पना सुचतात, हे वाक्य लोकमान्य टिळक यांनी उच्चारले त्याचे संदर्भ वेगळे होते.
चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये (ओटीए) २०१० साली इतिहास रचला गेला. आणि आता येत्या २६ जानेवारी रोजी, राजधानीतील प्रजासत्ताक दिनाच्या संचलनातही…
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १४ फेब्रुवारी रोजी अन्य कार्यक्रमासाठी, पण ‘व्हॅलेंटाइन्स डे’ या विशिष्ट दिवशी बारामतीस येत आहेत, अशी बातमी…
- Prev page
- Page 1
- …
- Page 2,159
- Page 2,160
- Page 2,161
- …
- Page 2,560
- Next page