बिहारमधील राजकीय घडामोडीनंतर समाज माध्यमांवर अनेकांनी मजेदार मीम्स टाकत आपल्या कौशल्य बुद्धीला वाव दिला आहे
२ ऑगस्ट १९९९ मध्ये पश्चिम बंगालमधील गैसाल येथे दोन रेल्वेगाड्या एकमेकांवर आदळल्या. यात एकूण २८५ प्रवाशांचा मृत्यू झाला. या अपघाताची…
बिहारमध्ये अभूतपूर्व राजकीय उलथापालथ झाली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमारांनी राजद-काँग्रेससह असलेल्या आघाडीतून बाहेर पडत सरकार पाडले. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन…
सम्राट चौधरी हे बिहार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष; तर विजय सिन्हा हे माजी विरोधी पक्षनेते आहेत.
सपा नेते अखिलेश यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर टीका केली आहे.
“लालू यादवांच्या राष्ट्रीय जनता दलाबरोबर काडीमोड घेऊन या वयात पुन्हा भाजपशी संसार थाटणे हा नितीश कुमारांच्या राजकीय जीवनाचा शेवट आहे.”
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि भाजप नेत्यावर संजय राऊताची टीका
मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन पुन्हा त्याच दिवशी मुख्यमंत्री पदाची शपथही घेण्याचा विक्रम नितीश कुमारांनी केला. शपथविधी कार्यक्रम झाल्यानंतर माध्यमांनी त्यांच्याशी…
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी (५४) हे बिहारमधील प्रभावशाली राजकारणी असल्याचे समजले जाते. त्यांनी विजय सिन्हा यांच्यासह उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
खेळ अजून संपलेला नाही, अशा शब्दांत तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांना इशारा दिला आहे.
इंडिया आघाडीची मोट बांधण्यात आघाडीवर असलेल्या नितीश कुमारांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर आघाडीला डच्चू दिल्याने त्यांच्यावर सर्वस्तरातून टीका केली जातेय. राजकीय…
नितीश कुमार यांनी संधीसाधूपणाचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत, अशी टीका एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसींनी केली.