जम्मू-काश्मीर ते पंजाबदरम्यान एक मालगाडी रविवारी चक्क चालकाशिवाय तब्बल ७० कि.मी धावली! या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी रेल्वे सुरक्षेवर…
अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत देशभरातील रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार असून त्यात मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील १२ आणि पश्चिम रेल्वेवरील…
रेल्वेमार्गाच्या मूळ आराखड्यात कुठलाही बदल न करता तो संगमनेरमधून नेण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
मध्य, पश्चिम रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य, पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लाॅक घेण्यात येणार आहे.
ठाणे रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेचे सर्वाधिक वर्दळीचे स्थानक आहे. येथून दररोज सहा ते सात लाख प्रवासी प्रवास करतात.
वारंवार होणाऱ्या या प्रकारामुळे प्रवाशांकडून समाजमाध्यमांवर नाराजी व्यक्त केली जात आहे. रेल्वेगाड्या वेळेत येत नाहीत.
उपनगरी रेल्वे स्थानकांच्या फलाटांवर खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना तिथे स्वयंपाक करण्यास मनाई करण्यात आली आहे.
मुंबई-गोवा मार्गावरील दऱ्या, नद्या आणि धबधब्यांची दृश्ये अथवा मुंबई-पुणे मार्गावरील पश्चिम घाटाची नयनरम्य दृश्ये पाहण्यासाठी प्रवासी व्हिस्टाडोम डब्यांना प्राधान्य देत…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २६ फेब्रुवारी रोजी दूर दृश्य प्रणालीद्वारे रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कामांची पायाभरणी केली जाणार आहे.
एक्स्प्रेस रेल्वेगाडीमध्ये महिलेचे मोबाईलवर छायाचित्र काढून तिचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
दिवा रेल्वे स्थानकात फलाटावर येत असलेल्या लोकलमधील एका प्रवाशाच्या हातातील मोबाईल चोरट्याने खेचला आणि यामुळे प्रवासी तोल जाऊन खाली पडल्याने…
भारतीय रेल्वेत तब्बल ५ हजारून अधिक जास्त जागांसाठी भरती सुरू आहे. या मेगाभरतीचा लाभ घ्यायचा असेल तर ही बातमी सविस्तर…