महाराष्ट्रालाही तमिळनाडूप्रमाणेच मोठी किनारपट्टी लाभली असल्यामुळे तेथील ‘वातावरण बदल अभियान’ इथेही राबविण्याच्या दृष्टीने पावले उचलली जाण्याची गरज व्यक्त होत आहे.
हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर स्थळ-काळानुरूप पाण्याच्या उपलब्धतेबाबत शाश्वती राहिलेली नाही. अतिवृष्टी आणि दुष्काळ यासारख्या टोकाच्या घटना घडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली…
आर्क्टिक महासागराच्या पश्चिम भागातील आम्लपणा इतरत्र महासागराच्या पाण्यापेक्षा तीन ते चारपट वेगाने वाढते आहे, असं मत संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून समोर…