“….म्हणून त्यावर भाजपाला चर्चा करायची नाही”, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
जेव्हा राहुल गांधी, सोनिया गांधी आणि आम्ही मिळून विरोधी पक्षांची आघाडी ‘इंडिया’ची स्थापना केली तेव्हा भाजपच्या मनात महिला विधेयक आले.
“२०२४ मध्ये सत्तातरानंतर नवीन संसद भवनाचा…”, असेही काँग्रेसनं सांगितलं आहे.
लोकसभेचे भाजपा खासदार रमेश बिधुरी यांनी बहूजन समाज पक्षाचे खासदार दानिश अली यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका केली. यानंतर प्रकाश आंबेडकर…
भाजपाचे नेते बीएस येडियुरप्पा यांनी या युतीसंदर्भात भाष्य केले होते. भाजपा आणि जेडीएस यांच्यात युती होणार आहे, असे ते म्हणाले…
संरक्षण मंत्री राजनाथ शिंहे यांनी बिधुरी यांच्या विधानांवरून लोकसभेत दिलगिरी व्यक्त केली आहे.
२०२२ सालच्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ‘लडकी हूँ, लढ सकती हूँ’ या मोहिमे अंतर्गत एकूण ४० टक्के तिकिटे महिलांना…
“ओबीसींसाठी पंतप्रधानांनी काय केलं?” असा सवालही राहुल गांधी यांनी विचारला.
Maharashtra News Update, 22 September 2023 : महाराष्ट्र, देशविदेशसह विविध घडामोडी जाणून घेऊया…
विशेष अधिवेशनानिमित्त गेल्या तीन दिवसांपासून बॉलिवुडच्या अभिनेत्री नव्या संसद भवनाला भेट देत असून संसदेच्या आवारात या अभिनेत्री चर्चेचा विषय ठरल्या…
राहुल गांधी यांनी सभागृहात भाषण करताना महिला आरक्षण विधेयकाचे समर्थन केले. तसेच महिला आरक्षणात ओबीसी महिलांसाठी वेगळा कोटा असावा, अशी…
इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात येत आहे. त्याचा राज्याच्या विधानसभा निवडणुकीशी संबंध नाही, असे समाजवादी पक्षाकडून सांगण्यात येत आहे. अखिलेश…