मध्य प्रदेश व राजस्थानमधील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या ओबीसी राजकारणाला काँग्रेसकडून जातनिहाय जनगणनेच्या मागणीने जोरदार प्रत्युत्तर दिले जाण्याची शक्यता आहे.
लवकरच काँग्रेसचे नेते मुस्लीम समाजाच्या संस्था, लोकांशी चर्चा करणार आहेत. तेलंगणातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत ही मोहीम राबवली जाणार आहे.
काँग्रेस नेते अझीझ कुरेशी यांनी खळबळजनक विधान केलं आहे.
मालवीय हे मेवाड प्रांतातील बागीदोरा मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच राजस्थानच्या सरकारमध्ये ते जलसंपदा मंत्री आहेत.
विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवर यांची नियुक्ती झाल्यापासून थोपटे नाराज असल्याची चर्चा आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात कमी बुद्धीचा माणूस म्हणजे छगन भुजबळ असंही कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.
प्रदेश काँग्रेसने अलीकडेच लोकसभानिहाय पक्षाची स्थिती जाणून घेण्यासाठी निरीक्षक नियुक्त केले होते. यामध्ये नितीन राऊत यांना चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याचे…
मध्य प्रदेशमध्ये ग्वाल्हेर-चंबळचा पट्टा केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचा बालेकिल्ला असला तरी, गेल्या दोन महिन्यांमध्ये त्यांच्या चार खंद्या पाठिराख्यांनी पाठ फिरवली…
वैचारिक विरोधक शिवसेनेसह आघाडी करणे असो किंवा सचिन पायलट यांचे बंड शमविणे असो … काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांनी…
मणिपूरच्या राज्यपालांनी अधिवेशन घेण्यास परवानगी दिलेली नाही. घटनात्मक तरतुदीनुसार दोन अधिवेशानांदरम्यान सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ असता कामा नये. तर दुसरीकडे…
Maharashtra News Today, 22 August 2023 : महाराष्ट्रातील राजकीय, क्राइम आणि प्रत्येक घडामोड एका क्लिकवर….
काँग्रेस आणि वंचितची लोकसभा निवडणुकीतील आघाडी होणार का, यावरून अंदाज बांधले जात असतानाच अॅड. आंबेडकरांनी अकोल्यातून स्वत:ची उमेदवारी जाहीर केली.