विकास कामांवर या दोन्ही मतदार संघात काँग्रेस व भाजपच्या नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे.
पूर्व विदर्भाला सुजलाम-सुफलाम करणारा गोसेखुर्द सिंचन प्रकल्प काँग्रेसमुळे रखडला. केंद्र व राज्यातील महायुतीच्या सरकारने त्याला निधी दिला, असा आरोप करत…
नागालँडमधील नागरिकांनी मतदानावरच बहिष्कार टाकल्याची माहिती समोर येत आहे. पूर्व नागालँडमधील सहा जिल्ह्यांनी हा निर्णय घेतला आहे.
रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल आणि पेण तालुक्यांतील १२४ गावांतील एमएमआरडीएच्या अधिसूचनेला ७ एप्रिलपर्यंत लेखी हरकती नोंदविता येणार असल्याची माहिती कोकण…
शहराची भोगोलिक रचना, लोकसंख्या, उपलब्ध संसाधने आणि आर्थिक गणिते लक्षात घेऊन विकासाचा आराखडा तयार करावा लागतो. वसई विरार शहराचा आगामी…
भारताचा विकास दर ८ टक्के राहिल्यास २०२४ पर्यंत अर्थव्यवस्था ५५ लाख कोटी डॉलरवर पोहोचेल, असे सांगून सुब्रमणियन म्हणाले की, १९९१…
मुंबई ते गोवा प्रवास वेगवान आणि सुकर करण्यासाठी एमएसआरडीसीने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार कोकण द्रुतगती महामार्ग आणि कोकण सागरी किनारा…
‘इंडियन सेंटर फॉर पॉलिसी अँड लीडरशिप डेव्हलपमेंट’ने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये केलेल्या पाहणीतून विकासाच्या दृष्टीने अनेक समस्या आणि नागरिकांच्या मागण्या अधोरेखित…
मुंबईच्या एका टोकाला असलेल्या कुलाबा, कफ परेड परिसरात उच्चभ्रू वस्ती आणि झोपडपट्ट्या, कोळीवाड्याचा समावेश आहे.
विक्रमगड तालुक्यात डोल्हारी बुद्रूक गु्र्रप ग्रामपंचायती अंतर्गत असलेले खोमारपाडा हे गाव विकसित झाल्याने त्या गावकर्यांचे रोजगारासाठी होणारे हंगामी स्थलांतर थांबले…
पंतप्रधानांनी १२०० कोटी रुपयांच्या साबरमती आश्रम प्रकल्पाची पायाभरणी केली. त्यासह त्यांनी साबरमतीतील कोचरब आश्रमाचेदेखील उद्घाटन केले. २०२१ मध्ये या प्रकल्पाची…
उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या धर्तीवर दादर येथील सिद्धीविनायक मंदिर परिसराचा विकास करण्यात येणार असून यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपयांची…